AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाआधी वधू वरांना का लावली जाते हळद? वाचा वैज्ञानिक कारण

आपण कधी विचार केला आहे का की हा विधी आपल्या वडीलधाऱ्यांच्या काळापासून का केला जातो आणि त्याचे काय फायदे होऊ शकतात.

लग्नाआधी वधू वरांना का लावली जाते हळद? वाचा वैज्ञानिक कारण
Turmeric before marriageImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 24, 2023 | 4:44 PM
Share

लग्नात हळदीला स्वतःचे महत्त्व आहे, हा भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जवळजवळ प्रत्येक धर्माचे लोक गाठ बांधण्यापूर्वी शरीरावर उबटन लावतात, हे शुभ मानले जाते. हा विधी पार पाडण्यासाठी हळदीत तेल आणि पाणी मिसळून पेस्ट तयार केली जाते. आपण कधी विचार केला आहे का की हा विधी आपल्या वडीलधाऱ्यांच्या काळापासून का केला जातो आणि त्याचे काय फायदे होऊ शकतात.

1. हळद त्वचेवर लावण्याचे फायदे

आपल्या आजी-आजोबांच्या काळात आजसारखे ब्युटी पार्लर अस्तित्वात नव्हते, त्या काळी त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धती वापरल्या जायच्या. हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते, ती चेहऱ्यासह संपूर्ण शरीर सुधारण्याचे काम करते. लग्नाच्या दिवशी प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. हळदीच्या माध्यमातून वधू-वरांचा चेहरा सुधारता येतो.

2. अँटीसेप्टिक गुणधर्म

हळदीचा वापर मसाले म्हणून करू शकतो, परंतु जर ती त्वचेवर लावली तर ती फायदेशीर ठरू शकते. खरं तर हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, ज्यामुळे ते औषधी गुणधर्म असलेला मसाला बनते. यामुळे वधू-वरांच्या त्वचेवरील संसर्ग पसरवणारे जंतू नष्ट होतात.

3. एक्सफोलिएटिंग एजंट

भारतीय परंपरेत हळदीला इतकं महत्त्व दिलं जात नाही, लग्नापूर्वी हळद नवीन जोडप्यांच्या शरीरावर लावली जाते कारण ती एक्सफोलिएटिंग एजंट म्हणून काम करते. हळद लावल्यानंतर आंघोळ केल्यावर त्वचा डिटॉक्स होते आणि मृत पेशी काढून टाकल्या जातात.

4. त्वचा होते हायड्रेट

कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी हळद औषधापेक्षा कमी नाही. यामुळे त्वचेला ओलावा आणि पोषण मिळते. हळद लावल्याने कोरड्या त्वचेतील भेगा भरून निघू लागतात. लग्नाव्यतिरिक्त इतर दिवशी हळद लावल्यास त्वचा खोलवर हायड्रेट होईल.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...