AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या

प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडचे दूध विकण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. ही सेंद्रिय पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित होतात.

दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या
Nandini Brand Milk Will Be Available In Eco friendly Packaging in marathiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jul 24, 2025 | 12:36 AM
Share

नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडचे दूध विकण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित ही सेंद्रिय पाकिटे अवघ्या 90 दिवसांत कंपोस्टमध्ये रूपांतरित होतात. हे मॉडेल भारताच्या दूध उद्योगासाठी एक उदाहरण ठरू शकते. प्लॅस्टिकच्या तुलनेत ही सेंद्रिय पाकिटे केवळ 90 दिवसांत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतात रूपांतरित होऊ शकतात चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा कर्नाटक दूध महासंघाने (केएमएफ) आता प्लास्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक पॅकेजिंगमध्ये नंदिनी ब्रँडच्या दुधाची पाकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळुरूमध्ये मिळणारे नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. ही पाकिटे कॉर्न स्टार्च, ऊस आणि इतर वनस्पती-आधारित सामग्रीपासून बनविली जातात. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पॉलिथिलीन पाकिटांचे विघटन होण्यास 500 वर्ष प्लॅस्टिकच्या तुलनेत ही सेंद्रिय पाकिटे केवळ 90 दिवसांत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खतात रूपांतरित होऊ शकतात, तर पारंपारिक पॉलिथिलीन पाकिटांचे विघटन होण्यास 500 वर्ष लागू शकतात. बेंगळुरू मिल्क युनियन लिमिटेडने पायलट प्रोजेक्ट म्हणून हा उपक्रम सुरू केला होता. हे मॉडेल भारताच्या दूध उद्योगासाठी एक उदाहरण ठरू शकते.

गळतीची समस्या नाही केएमएफचे व्यवस्थापकीय संचालक शिवस्वामी बी यांनी सांगितले की, आतापर्यंत पाकिटांमध्ये गळती झाल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही, दुधाचा दर्जा राखला गेला आहे आणि ग्राहक पूर्णपणे समाधानी आहेत. दररोज २० ते २५ लाख प्लॅस्टिकची पाकिटे वापरली जातात. केएमएफचे मार्केटिंग डायरेक्टर रघुनंदन एम यांनी सांगितले की, दररोज 20 ते 25 लाख प्लास्टिक पॅकेट्स वापरली जातात. विक्रीनंतर कंपनीला दरवर्षी सुमारे १५ हजार मेट्रिक टन प्लास्टिकच्या पुनर्वापरावर मोठा खर्च करावा लागतो.

या नंदिनी दूध आता बायो डिग्रेडेबल पॅकेटमध्ये मिळणार आहे. आता पाकिटे कॉर्न स्टार्च, ऊस आणि इतर वनस्पती-बेस्ड कंटेंटपासून बनविली जात आहेत. बेंगळुरूमधील पायलट प्रोजेक्ट मॉडेलच्या यशामुळे देशातील दुधाच्या पिशव्यांमधून होणारे प्रदूषण कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.