AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 3 चुकांमुळे पती-पत्नीचं नातं होतं कमजोर, तुम्हीही या चुका करत नाही ना ?

लग्न झालं की पती-पत्नीमध्ये कुरबुरी होत असतात. कधी भांडण होतं तर कधी मिटतंही. असं म्हटलं जातं की शारीरिक संबंध किंवा पैशांची कमतरता यामुळे वैवाहिक जीवनात मोठी समस्या निर्माण होते. पण फक्त हेच कारण नातं बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतं असं नाही.

या 3 चुकांमुळे पती-पत्नीचं नातं होतं कमजोर, तुम्हीही या चुका करत नाही ना ?
| Updated on: Nov 29, 2024 | 3:38 PM
Share

लग्न झालं की पती-पत्नीमध्ये कुरबुरी होत असतात. कधी भांडण होतं तर कधी मिटतंही. असं म्हटलं जातं की शारीरिक संबंध किंवा पैशांची कमतरता यामुळे वैवाहिक जीवनात मोठी समस्या निर्माण होते. पण फक्त हेच कारण नातं बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतं असं नाही. बरेच वेळा अनहेल्दी कम्युनिकेशन, ॲटीट्युड आणि अविश्वास यामुळेही नात्याला तडा जाऊ शकतो. निरोगी, आनंदी रोमँटिक नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी, सामान्य समस्या ओळखणे आणि मुळासकट त्यांचा नाश करणं महत्वाचं आहे. अन्यथा प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं.

पण, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा कधीकधी एखाद्या व्यक्तीला हे समजण्यात अडचण येते की त्याच्या स्वतःच्या सवयी नात्यात कटुता निर्माण करू शकतात. अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या नात्यात दुरावण्याचे कारण बनू शकतात आणि जर या सवयी तुमच्या किंवा तुमच्या पार्टनरमध्ये असतील तर या सवयी काढून टाकणे शहाणपणाचे ठरेल

संवादाचा अनुभव

जर तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये कम्युनिकेशन गॅप असेल किंवा तुम्ही एकमेकांशी नीट बोलत नसाल तर तुमचे नाते बिघडू शकते. जर एखाद्या विवाहित जोडप्यातील एखाद्या व्यक्तीला अपमानित किंवा वेगळे वाटत असेल तर ते नाते दीर्घकाळ टिकणे अशक्य आहे.

बाहेरच्या लोकांची दखल

आपल्या समाजात अनेकदा लोक प्रत्येक नात्यात ढवळाढवळ करतात, पण काहीवेळा बाहेरच्या नात्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. पालक, मित्र किंवा एखादे मूलही तुमच्या वैवाहिक जीवनावर अवाजवी प्रभाव टाकू शकते. तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यात दखल देत असेल तर नात्यावर परिणाम होऊ शकतो. अविश्वास निर्माण होऊ शकतो. आपलं म्हणणं ऐकलं जात नसेल , आपल्याला प्रथम प्राधान्य मिळत नाही असं एखाद्या व्यक्तीला वाटलं तर नात्यात परिणाम होऊ शकतं.

अविश्वास

विश्वास हा प्रत्येक नात्याचा आधार असतो. नवऱ्याचा बायकोवरचा संशय किंवा बायकोचा नवऱ्यावरचा संशय यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आणि निरोगी नात्यासाठी ते योग्य नाही. ही वृत्ती बदलणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि कोणतीही अडचण आली तर मोकळेपणाने बोला. अनावश्यक संशयामुळे व्यक्ती चिडचिडी होऊ शकते, ज्यामुळे नंतर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.