AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले

"सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचचं आहे. ते तरुणाईकडे अशा पद्धतीने पाहत असतील तर ती चांगली गोष्ट नाही. त्यांनी ते दुरुस्त करावं हे माझं व्यक्तिगत मत आहे" असं बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले
Bacchu Kadu
| Updated on: Jul 21, 2026 | 6:55 PM
Share

दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली. त्यांची दहशतवाद्यांसोबत तुलना केली. शिवाय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी केली. सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची दहशतवाद्यांबरोबर तुलना केली, त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य फार चुकीचं आहे. आपण आपल्याच देशातल्या लोकांना आतंकवादी ठरवत असू तर त्याचे देशभरात चांगले परिणाम होणार नाहीत. वाईट परिणाम दिसतील. सदाभाऊ खोत यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे” असं बच्चू कडू म्हणाले.

“आंदोलन मुद्यावर होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. राजीनाम्यापेक्षा जर या सगळ्या परीक्षा अजून मजबूतीने होण्यासाठी मागणी केली असती, समितीला न्यायालयीन दर्जा कसा मिळेल. विद्यार्थ्यांच्या या मागच्या भूमिका काय आहेत. आजच्या तरुणांकडे नोकरीशिवाय काही पर्याय आहेत का? शेती नुकसानीत आहे, उद्योगाची समस्या आहे” असं बच्चू कडू म्हणाले.

कायमस्वरुपी व्यवस्था झाली असती

“सदाभाऊ खोत जे बोलले, त्याचा निषेध करतो. पण राजीनाम्यापेक्षा मागणीला दुसरी बाजू दिली असती तर त्याचं महत्व वाढलं असतं. दर्जा प्राप्त झाला असता. कायमस्वरुपी व्यवस्था झाली असती. राजीनामा देऊन कायम स्वरुपी व्यवस्था होणार आहे का?. आज दुसरामंत्री येईल, उद्या तिसरा मंत्री येईल. राजीनामा घेतला तर त्याशिवाय हाती काय भेटणार आहे” असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

हे माझं व्यक्तिगत मत आहे

“सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचचं आहे. ते तरुणाईकडे अशा पद्धतीने पाहत असतील तर ती चांगली गोष्ट नाही. त्यांनी ते दुरुस्त करावं हे माझं व्यक्तिगत मत आहे. आंदोलन या देशाचा आत्मा आहे. आंदोलनातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आंदोलनकरी दोषी नसतात. त्यांनी दृष्टीकोन बदलला पाहिजे” असं बच्चू कडू म्हणाले. दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे.  त्यावर सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलं.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर….

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल….

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…