AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चेनंतर काय संदेश दिला?

राज्यात मतदारयादीचा मुद्दा पेटला आहे. बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. यावेळी ठाकरेंनी त्यांना महत्वाचा संदेश दिला.

Uddhav Thackeray : राज्यात मतदार यादीचा मुद्दा पेटला; 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चेनंतर काय संदेश दिला?
uddhav thackeray Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 2:29 PM
Share

राज्यात मतदारयादीचा मुद्दा पेटला आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नवीन प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. नव्या यादीत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजारांहून मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालं आहेत. या आरोप-प्रत्यारोपादरम्यान बीडमधील 250 बीएलए उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, अंबादास दानवे आणि सर्व शिवसैनिकांचं कौतुक करतो. कौतुक करायला अनेक गोष्टी आहे. तुम्ही सर्व बीडमधून आला आहात. बीड विधानसभा मतदारसंघातील बीएलए आहात. सर्व बीएलए नेमले आहेत. पूर्वी शिवसेना प्रमुखांनी सुरुवात केली होती. लोकाधिकारच्या मंडळीनी पुढाकार घेतला होता. कार्यकर्ता म्हटल्यावर घराचा विचार न करता जनतेसाठी झोकून देऊन काम करतो. शहर वेगळा भाग आहे. पण ग्रामीण भागात दऱ्याखोऱ्यात वणवण फिरत असतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून संघटनेत कुठे काही घडलं जातो. परंतु कुटुंब वाऱ्यावर जाऊ नये, यासाठी काम करण्यास सुरुवात झाली होती. मध्ये खंड पडला. तीच योजना अधिक चांगल्या पद्धतीने सुरू केली. बीडमध्ये त्यावेळी युती होती. युती म्हटल्यावर कौटुंबीक ऋणाबंध होते. त्यांच्या प्रेमाखातर बीडच्या जागा त्यांना सोडत गेलो. त्यामुळे बीडमधील अस्तित्व कमी होत गेले’.

‘आता परत एकदा बीड पुन्हा भगवा करण्याची संधी आली आहे. भविष्यात बीड भगवा झाल्याचे आजच दिसत आहे. आता तुम्ही उल्लेख केला. ती योजना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने नोंदणीकृत झाली आहे. या नावानेच मिळेल. नावाचा दुरूपयोग करणारे अनेक आहेत. त्याचा लवकर त्याचा निकाल लागेल. आता बीएलए म्हणून जबाबदारी महत्त्वाची आहे. भाजप खालच्या पातळीवर जाऊन डावपेच करते. त्यानंतर निवडणुका जिंकते. पश्चिम बंगाल, तामिळनाडूतील मतदार गाळले. महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक गायब आहे. तुमच्या लक्षात येतंय का? असा सवाल उपस्थित करत गंभीर आरोप केला.

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत