AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon | गिरणा धरणातून 11880 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग सुरू, धरणाचे सहा दरवाजे उघडले…

धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने गिराणा धरणातून तब्बल 11880 क्यूसेक पाण्याची विसर्ग सुरू करण्यात आलायं. यामुळे नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ होतायं. इतकेच नाही तर गिरणा पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तवलीयं.

Jalgaon | गिरणा धरणातून 11880 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग सुरू, धरणाचे सहा दरवाजे उघडले...
| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 8:33 AM
Share

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावल्याने जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झालीयं. गिरणा धरणातून (Girana Dam) देखील पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आलायं. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत असल्याने विसर्ग सुरू करण्यात आलायं. चार दरवाजाचे दोन फुटाणे तर, दोन दरवाजे एक फुटाणे उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरूयं. गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रात उतरण्यास मनाई केलीयं. पाण्याच्या (Water) विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात चांगला होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू

धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने गिरणा धरणातून तब्बल 11880 क्यूसेक पाण्याची विसर्ग सुरू करण्यात आलायं. यामुळे नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ होतायं. इतकेच नाही तर गिरणा पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तवलीयं. कारण धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने 11880 क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो.

गिरणा पाटबंधारे विभागाने नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता विसर्ग कमी जास्त प्रमाणात करण्यात येणार असल्याची गिरणा पाटबंधारे विभागाने दिलीयं. गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं. पुढील काही तास अजून नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते असेही सांगण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण खानदेशची भागीरथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणा धरणातून गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात सुरू आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.