AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadabhau Khot : शरद पवार यांचं कुटुंब हे कधीच…सदाभाऊ खोत यांचे जिव्हारी लागणारे शब्द

Sadabhau Khot : 1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्यावरुन त्यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापन केला. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमूळं घट्ट केली.

Sadabhau Khot : शरद पवार यांचं कुटुंब हे कधीच...सदाभाऊ खोत यांचे जिव्हारी लागणारे शब्द
Sadabhau Khot-Sharad Pawar
| Updated on: Apr 16, 2026 | 2:12 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं एक मोठं स्थान आहे. त्यांना मानणारा समाजात मोठा वर्ग आहे. गेली अनेक दशकं शरद पवार महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात सक्रीय आहेत. नुकतीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवले. आज महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचं योगदान आहे. शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्रीपदापर्यंत विविध पद भूषवली. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते देशाचे कृषी मंत्री होते.

1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्यावरुन त्यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापन केला. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमूळं घट्ट केली. सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस सोबत सत्तेत होती. 2014 ला महाराष्ट्रात सत्ताबद्दल झाला. भाजपप्रणीत युतीचं सरकार आलं. तेव्हापासून शरद पवार विरोधी पक्षात आहेत. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. दोन गट झाले. मात्र आजही महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं एक वेगळं स्थान आहे. शरद पवार यांना पुरोगामी विचारांसाठी ओळखलं जातं. आता महाराष्ट्रातील एका शेतकरी नेत्याने पुरोगामी पणावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.

‘ते आता आंधळे, बहिरे झाले आहेत का ?’

“शरद पवार यांचं कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हतं. पुरोगामी पणाच्या आडोशाने सत्तागामी हाच एक कलमी कार्यक्रम पवारांनी व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात राबवला आहे” अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. “राज्यात शाहू,फुले आणि आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा. सत्तेच्या खुर्चीवर आरूढ होतात, मला पुरोगाम्यांना विचारायचं आहे ते आता आंधळे, बहिरे झाले आहेत का ?” असा सवाल देखील आमदार खोत यांनी उपस्थित केला आहे.बारामती पोट निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांचे कुटुंब व रोहित पवार मैदानात उतरले आहेत. यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. ते सांगलीत बोलत होते.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा