AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काल इथे गिरण होती…’, मुंबईत नेमक्या किती गिरण्या होत्या? आज त्या जागेवर काय? जाणून घ्या

Mumbai Mills : ज्या मुंबईत गिरण कामगारांचं राज्य होतं, तिथे आता कापड गिरण्यांचे सांगाडे उरलेले पाहायला मिळतात. 1982 च्या संपानंतर गिरण्या सुरू झाल्या होत्या. मात्र तरीसुद्धा या गिरण्या नेमक्या कशामुळे बंद पडल्या? मुंबईतील गिरण्यांच्या जागांवर आता काय आहे? जाणून घ्या.

'काल इथे गिरण होती...', मुंबईत नेमक्या किती गिरण्या होत्या? आज त्या जागेवर काय? जाणून घ्या
Mumbai Mills
| Updated on: Apr 20, 2024 | 6:28 PM
Share

मुंबईमध्ये आता फिरताना किल्ल्यासारखं किंवा पडक्या राजवाड्यासारखं काहीतरी दिसतं. नव्या पिढीला आता एखाद्या गोष्टीसारखं सांगावं लागतं की ही कापड गिरण होती. भव्यदिव्य दिसत असलेलं हे नेमकं काय? असा प्रश्न त्यांना पडत असावा. पण हेच जर 70 आणि 80च्या दशकातील गिरणी कामगार मुंबईत आल्यावर टोलेगंज इमारती पाहून आपसूकच मनातल्या मनात विचार करेल. गड्या इथं तर मोरारजी, मफतलाल, सेंच्युरी मिल होती ना? मात्र आता सर्व काही बदलून गेलंय. मुंबापुरीचं सर्व रूपडंच आता पालटलंय. बुलेट ट्रेन, मोनो रेलचे ब्रिज तर मोठ्या-मोठ्या इमारती. हे सर्व पाहिल्यावर गिरणी कामगाराला त्याचे त्यावेळचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत. पण तुम्हाला माहिती का आता मुंबईमध्ये ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्या ठिकाणी आता काय आहे? जाणून घ्या. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.