AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काल इथे गिरण होती…’, मुंबईत नेमक्या किती गिरण्या होत्या? आज त्या जागेवर काय? जाणून घ्या

Mumbai Mills : ज्या मुंबईत गिरण कामगारांचं राज्य होतं, तिथे आता कापड गिरण्यांचे सांगाडे उरलेले पाहायला मिळतात. 1982 च्या संपानंतर गिरण्या सुरू झाल्या होत्या. मात्र तरीसुद्धा या गिरण्या नेमक्या कशामुळे बंद पडल्या? मुंबईतील गिरण्यांच्या जागांवर आता काय आहे? जाणून घ्या.

'काल इथे गिरण होती...', मुंबईत नेमक्या किती गिरण्या होत्या? आज त्या जागेवर काय? जाणून घ्या
Mumbai Mills
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 20, 2024 | 6:28 PM
Share

मुंबईमध्ये आता फिरताना किल्ल्यासारखं किंवा पडक्या राजवाड्यासारखं काहीतरी दिसतं. नव्या पिढीला आता एखाद्या गोष्टीसारखं सांगावं लागतं की ही कापड गिरण होती. भव्यदिव्य दिसत असलेलं हे नेमकं काय? असा प्रश्न त्यांना पडत असावा. पण हेच जर 70 आणि 80च्या दशकातील गिरणी कामगार मुंबईत आल्यावर टोलेगंज इमारती पाहून आपसूकच मनातल्या मनात विचार करेल. गड्या इथं तर मोरारजी, मफतलाल, सेंच्युरी मिल होती ना? मात्र आता सर्व काही बदलून गेलंय. मुंबापुरीचं सर्व रूपडंच आता पालटलंय. बुलेट ट्रेन, मोनो रेलचे ब्रिज तर मोठ्या-मोठ्या इमारती. हे सर्व पाहिल्यावर गिरणी कामगाराला त्याचे त्यावेळचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत. पण तुम्हाला माहिती का आता मुंबईमध्ये ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्या ठिकाणी आता काय आहे? जाणून घ्या. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.