AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

मुंबई: राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांनी पहिली काही मिनिटे मराठीत भाषण केलं. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषणाला सुरुवात केली. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता, यंदा मराठी अनुवादीत भाषणाची व्यवस्था सरकारने केली होती. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपालांनी अभिभाषणाची सुरुवात मराठी भाषेतूनच केली. सुरुवातील 4 ते […]

राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई: राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांनी पहिली काही मिनिटे मराठीत भाषण केलं. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषणाला सुरुवात केली. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता, यंदा मराठी अनुवादीत भाषणाची व्यवस्था सरकारने केली होती.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपालांनी अभिभाषणाची सुरुवात मराठी भाषेतूनच केली. सुरुवातील 4 ते 5 मिनिटे मराठीत भाषण केल्यांनतर राज्यपालांनी इंग्रजीमध्ये भाषण करण्यास सुरुवात केली.

राज्यपालांनी सुरुवातील पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सरकारच्या योजनांची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मूक आंदोलन केलं. सभागृहाच्या पायऱ्यांवर निषेध फलक घेऊन, विरोधकांनी निषेध नोंदवला. दंडाला काळ्या फिती लावून हे मूक आंदोलन करण्यात आले.

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.