AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BEST मध्ये नावाशिवाय काहीच ‘बेस्ट’ उरलं नाही; ही दुर्दशा कशामुळे, कोण जबाबदार?

कुर्ल्यात झालेल्या अपघातानंतर 'बेस्ट'ची दुर्दशा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. बेस्टचं वादग्रस्त 'वेट लीज मॉडेल' काय, बेस्टच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बेस्टची अशी अवस्था का झाली, त्याविषयीचं हे सविस्तर वृत्त..

BEST मध्ये नावाशिवाय काहीच 'बेस्ट' उरलं नाही; ही दुर्दशा कशामुळे, कोण जबाबदार?
Best busImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 13, 2024 | 11:33 AM
Share

मुंबईतील कुर्ला इथल्या बेस्ट बस अपघातात सातहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर 42 जण जखमी झाले. या घटनेनंतर बेस्ट बसच्या सुरक्षित प्रवासाची हमी काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘बेस्ट’च्या स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसेसचे 247 अपघात झाले आहेत. त्यात भाडेतत्त्वावरील बसचे सर्वाधिक अपघात आहेत. कुर्ल्यातील अपघातानंतर बेस्टचा ‘वेट लीज मॉडेल’ (Wet Lease Model) चर्चेत आला आहे. कारण गेल्या वर्षभरात वेट लीज कंत्राटदाराचा समावेश असलेली ही चौथी मोठी घटना आहे. कमी झालेलं उत्पन्न, वाढलेला खर्च, तिजोरीतील खडखडाट, कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र अवस्था बेस्ट उपक्रमाची झाली आहे. एकूणच आर्थिक गणित बिघडल्याने बेस्ट उपक्रमाने स्वमालकीऐवजी भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्याचा सपाटा लावला आहे. बेस्ट उपक्रमात 2018 पासून भाडेतत्त्वावरील बसच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. बेस्टची अशी अवस्था का झाली, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा