AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray: सत्ता येते जाते, इथून पुढे जिंकायचं आहे, आदित्य ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना आवाहन, भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे

आपल्याला सहानभूती नको आहे, पुन्हा संघर्ष करु आणि जिंकून येऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगि्तल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. या संभाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

Aaditya Thackeray:  सत्ता येते जाते, इथून पुढे जिंकायचं आहे, आदित्य ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना आवाहन, भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे
Uddhav-Aaditya what went wrongImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jun 24, 2022 | 3:07 PM
Share

मुंबई– सत्ता येते, जाते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जनतेसाठी काम केले आहे. आम्हाला अनेक जणांचे फोन येत आहेत, राज्यातील जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्यासोबत आहे. आपल्याला सहानभूती नको आहे, पुन्हा संघर्ष करु आणि जिंकून येऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगि्तल्याचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी सांगितले आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांना (Shivsena)केलेल्या मार्गदर्शनावेळी ते बोलत होते.  संभाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

महत्त्वाचे मुद्दे

  1.  कुटुंबप्रमुखाला धोका देता, त्याचे वाईट वाटते.
  2. अनेकांना सत्तेचा मोह मात्र आम्हाला तो मोह झाला नाही.
  3.  सत्ता तीन महिने राहू द्या, असे म्हणत होते, मात्र बॅगा भरायला सांगताच आम्ही त्वरीत मातोश्रीला आलो.
  4. धोका मित्रपक्षाने दिला असता तर समजू शकलो असतो, मात्र धोका कुणी दिला
  5.  ज्यांना तिकिट दिलं, ज्यांना मोठं केलं, त्यांनीच उद्धव ठाकरे यांना धोका दिला, याचे वाईट वाटते
  6.  २५ वर्ष विरोधात असलेल्या मित्रपक्षांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली.
  7.  आपल्याला कुणाची सहानभूती नको, उद्धव ठाकरेंनी सांगितले-आदित्य
  8.  कोविड वाढला , शस्त्रक्रिया झाली., तरी मुख्यमंत्री सहकार्य, मदत करीत होते.
  9.  राज्यातील सर्व जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आहे
  10.  वर्षा सोडताना सामान्यांच्या डोळ्यात पाणी होते.

Follow Us
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड