AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Dave : ‘हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले’

हिंदुत्व हरले, मुस्लीम (Muslim) मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. राजसाहेब यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलली आणि आमची भीती खरी ठरली, असे आनंद दवे म्हणाले.

Anand Dave : 'हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले'
हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवेImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 11, 2022 | 2:50 PM
Share

पुणे : हिंदुत्व हरले, मुस्लीम (Muslim) मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे. माझे मतदार काम नाही धर्म पाहून मतदान करतात. त्या मतांची काळजी असल्याने भोंग्यासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावणार नाही, असे स्पष्ट सांगून आदेश धुडकवणारे वसंत मोरे पक्षातच राहणार, हे राज साहेबांनी स्पष्ट केले आहे. राजसाहेब यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलली आणि आमची भीती खरी ठरली, असे आनंद दवे म्हणाले. आता उद्याच्या सभेत दाखवला जाणारा आक्रमकपणा काय उपयोगाचा, असा सवालही त्यांनी केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भूमिका बदलू नये, अशी अपेक्षा आनंद दवे यांनी व्यक्त केली होती.

राज ठाकरेंच्या भूमिकेचे आधीही केले होते समर्थन

राज ठाकरेंच्या भोंग्याच्या वक्तव्यावरून आणि भूमिकेवरून आनंद दवे यांनी त्यांचे समर्थन केले होते. त्यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. आता या भूमिकेवरून त्यांनी हटू नये, असे ते म्हणाले होते. दोन गेले तर वीस येतील, पण भूमिका बदलू नये. मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्त्वाचे आहे. हिंदुत्ववादी तुमच्याकडे आशेने पाहत आहे, असे ते म्हणाले होते.

राज ठाकरेंच्या सभेनंतर काय म्हणाले होते आनंद दवे? पाहा व्हिडिओ

आणखी वाचा :

Pune Moot Court : तब्बल दोन वर्षांनंतर पुण्यात भरली ‘मूट कोर्ट’ राज्यस्तरीय स्पर्धा, 25 संघ सहभागी

Pune accident : पिकअप ट्रकने रिक्षाला मागून दिली धडक, उरुळी कांचनमधले 11 विद्यार्थी जखमी

Pune Temperature : पुढच्या आठवड्यातलं तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत राहणार, उन्हापासून दिलासा नाहीच

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.