AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक

राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे.

Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक
राजगुरूनगरात वैरणाला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 11:24 AM
Share

पुणे : राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे. घटनास्थळी राजगुरूनगर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. मात्र चाऱ्याला लागलेली आग आटोक्यात आणताना भिजल्याने संपूर्ण खराब झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी जास्त थंडी तर कधी उन्हाचा चटका… यामुळे पीकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होतो. आता पीकांसोबत वैरण म्हणजेच गुरांना खाण्यासाठीचा चाराही यालाही उन्हाचा फटका बसला आहे.

वाढत्या उन्हामुळे घडली घटना

शेतात शेतकऱ्यांनी गुरांसाठी वैरण ठेवलेले असते. सध्या प्रचंड ऊन वाढले आहे, काही ठिकाणचा पारा 40-42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. माणसांनाही या उन्हाचा तडाखा बसला आहे, तिथे गुरांची परिस्थिती वेगळी काय असेल? गुरांसाठीचे वैरण शेतकऱ्यांनी शेतातच वेगळे ठेवलेले असते. त्याला आग लागली.

वैरण भिजले

अग्निशामक दलाला बोलावून आग काही प्रमाणात विझवली खरी, मात्र पाण्याचा मारा केल्याने वैरण भिजले आहे. त्यामुळे ते पूर्ण खराब झाले आहे. शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आणखी वाचा :

Pune : जमीन संपादनाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

दिघीत सापडले तब्बल 12 डुक्कर बॉम्ब! दोन महिन्यापूर्वी बालिकेचा झाला होता मृत्यू

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.