AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक

राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे.

Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक
राजगुरूनगरात वैरणाला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 09, 2022 | 11:24 AM
Share

पुणे : राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे. घटनास्थळी राजगुरूनगर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. मात्र चाऱ्याला लागलेली आग आटोक्यात आणताना भिजल्याने संपूर्ण खराब झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी जास्त थंडी तर कधी उन्हाचा चटका… यामुळे पीकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होतो. आता पीकांसोबत वैरण म्हणजेच गुरांना खाण्यासाठीचा चाराही यालाही उन्हाचा फटका बसला आहे.

वाढत्या उन्हामुळे घडली घटना

शेतात शेतकऱ्यांनी गुरांसाठी वैरण ठेवलेले असते. सध्या प्रचंड ऊन वाढले आहे, काही ठिकाणचा पारा 40-42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. माणसांनाही या उन्हाचा तडाखा बसला आहे, तिथे गुरांची परिस्थिती वेगळी काय असेल? गुरांसाठीचे वैरण शेतकऱ्यांनी शेतातच वेगळे ठेवलेले असते. त्याला आग लागली.

वैरण भिजले

अग्निशामक दलाला बोलावून आग काही प्रमाणात विझवली खरी, मात्र पाण्याचा मारा केल्याने वैरण भिजले आहे. त्यामुळे ते पूर्ण खराब झाले आहे. शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आणखी वाचा :

Pune : जमीन संपादनाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

दिघीत सापडले तब्बल 12 डुक्कर बॉम्ब! दोन महिन्यापूर्वी बालिकेचा झाला होता मृत्यू

Follow Us
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?