AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Athawale:’शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’; रामदास आठवलेंनी कवितेतून व्यक्त केला विश्वास

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनप्रसंगी आठवले बोलत होते. या संलेनच उद्घघाटन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Ramdas Athawale:'शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी'; रामदास आठवलेंनी कवितेतून व्यक्त केला विश्वास
| Updated on: Jul 11, 2022 | 5:20 PM
Share

सांगली: राज्य सरकार (State Government)चालणार नाही असं विरोधक म्हणत असले तरी, आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्षे नाही तर पुढील दहा वर्षे चालणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले (Social Justice Minister Ramdas Athavale) यांनी व्यक्त केला. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) राहणार आहे हे सांगताना त्यांनी ‘शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्षे चालणार आहे सत्तेची गाडी असा विश्वास त्यांनी आपल्या कवितेतूनही व्यक्त केला.

Solapur News: सोलापूर विद्यापीठावर विद्यार्थी-प्रहार संघटनेची धडक; परीक्षेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी; आंदोलकांची कुलगुरुंच्या दालनाकडे धाव

Solapur News: सोलापूर विद्यापीठावर विद्यार्थी-प्रहार संघटनेची धडक; परीक्षेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी; आंदोलकांची कुलगुरुंच्या दालनाकडे धाव

#solapuruniversity #mcqexam #praharsanghtana

शिंदे-फडणवीस सरकार आणखी 10 वर्षे

यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असं आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्य सरकार चालणार नाही असं म्हणत आहेत. मात्र आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्षे नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावाही केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

आटपाडीत साहित्य संमेलन

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनप्रसंगी आठवले बोलत होते. या संलेनच उद्घघाटन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आम्हाला कोणतीही चिंता नाही

जोपर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत, तो पर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही. असे सांगत ते म्हणाले की, ‘शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’ अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली.

 शंकरराव खरात स्मारकासाठी 40 कोटींचा निधी

साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असं अश्वासनही यावेळी केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.