अमरावती : शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्याने शिवसेना व शेतकरी आक्रमक

मागील वर्षी कृषी विभागाने जबरस्तीने शेतकऱ्यांना विमा काढायला लावला होता. मात्र यावर्षी पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन देखिल असूनही मागील वर्षीचा पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

अमरावती : शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्याने शिवसेना व शेतकरी आक्रमक
अमरावती Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 4:46 PM

अमरावती : मागील वर्षी अमरावती (Amravati) जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. ज्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी संततधार पावसाने जिल्ह्यातील अनेक गावे ही बाधित झाली होती. त्यावेळी कृषी विभागाने जबरस्तीने शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढायला लावला होता. मात्र आता यावर्षी पेरणीचा हंगाम जवळ आला असतानाही अजूनही पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर यावरून जिल्ह्यातील शिवसेनाही (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. त्याचे पडसाद आज उमटले. तसेच शिवसेनेच्या तालुका अध्यक्षने विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीच्या लगावली कानशिलात लगावल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.

गेल्या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी अनेक पीकं पाण्याखाली गेली होती. तसेच शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. तर या नुकसानातून बाहेर पडता यावे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. तर कृषी विभागाने जबरस्तीने शेतकऱ्यांना विमा काढायला लावला होता. मात्र आता वर्ष ओलंडून गेले तरिही विमा कंपनीला जाग आलेली नाही. त्यामुळे अजूनही पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे हवालदिल झालेले शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधी जाब जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात धाव घेतली. तसेच त्याला जाब विचारला. यावेळी प्रतिनिधीकडून योग्य उत्तर न मिळाल्याने शिवसेनेच्या तालुका अध्यक्षने विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीच्या कानशिलात लगावल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.

कृषी विभागाने विमा काढायला लावला

हे सुद्धा वाचा

मागील वर्षी कृषी विभागाने जबरस्तीने शेतकऱ्यांना विमा काढायला लावला होता. मात्र यावर्षी पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन देखिल असूनही मागील वर्षीचा पीक विमा मिळालेला नाही. तर यावर कृषी विभागाने मौन ठेवलेले आहे. त्यामुळेच शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.