AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर पडू नका, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहा; ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन

ठाण्यात कालपासून (9 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain)

घराबाहेर पडू नका, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहा; ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 10, 2021 | 7:31 PM
Share

ठाणे : ठाण्यात कालपासून (9 जून) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. एका ठिकाणी इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. यामुळे सोसायटीत उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain).

महापौर आणि आयुक्तांचं नागरिकांना आवाहन

ठाणे शहरात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या तीन दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करा, असं आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे (TMC Vipin Sharma appeals to citizens over heavy rain).

ठाण्याचे महापौर आणि आयुक्तांच्या नेमक्या सूचना काय?

1) नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. 2) पाऊस सुरु असताना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी थांबावे. 3) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास विजेचे खांब आणि झाडाखाली उभे राहू नये तसेच आपली वाहने 4) रस्त्यावर झाडाखाली उभी न करता सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावीत. 5) पाऊस सुरु असतानास झाडाखाली असताना किंवा रस्त्यावर चालताना मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री नंबर जारी

दरम्यान, ठाणे महापालिकेच्यावतीने मान्सून कालावधीत आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – १८०० २२२ १०८ आणि हेल्पलाईन – ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : बाळासाहेब की दि. बा. पाटील?, राज्य सरकारचं ठरलं, नवी मुंबई विमानतळाच्या नावाबद्दल मोठा निर्णय!

Follow Us
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान