AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्टात मुली नेमक्या कुणाला नकोत? कोणत्या जिल्ह्यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती नॅशनल फॅमिल हेल्थच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. ही बाब महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे.

महाराष्टात मुली नेमक्या कुणाला नकोत? कोणत्या जिल्ह्यांनी 'बेटी बचाव'चा नारा सार्थ ठरवला? वाचा सविस्तर
Girl
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 3:42 PM
Share

महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती नॅशनल फॅमिल हेल्थच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. ही बाब महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात -54 अंकांची घट झालीय, तर इतर तब्बल 17 जिल्ह्यातही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे. राज्यातली आकडेवारी आणखी धक्कादायक आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत 11 अंकांची घट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 1 हजार मुलांच्या तुलनेत 924 मुली होत्या ती आकडेवारी आणखी घटून 1000 मुलांमागे केवळ 913 मुली आहेत.

मुली नेमक्या नकोत कुणाला?

हा सर्वे राज्यातील लोकांची मानसिकता दर्शवणारा आहे. पुणे, हिंगोली, औरंगाबाद, भंडारा, मुंबई, बीड, जालना जळगाव जिल्यात मुलींची संख्या 1000 मुलींच्या तुलनेत 900 च्या खाली आली आहे. औरंगाबादेत तर ही आकडेवारी आणखी घटून 875 वर आली आहे. गेल्या सर्वेक्षाच्या तुलनेत ही सर्वात मोठी घट आहे. भंडाऱ्यात गेल्या सर्वेक्षणावेळी 1000 मुलांमागे 1204 मुली होत्या ती संख्या आता मोठ्या प्रमाणत घटली आहे. आता ती आकडेवारी 1000 मुले, 897 मुली अशी झाली आहे. तर बीड हिंगोली भडाऱ्यातही हा फरक वाढत गेलाय.

यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला

अमरावती, गडचिरोरीली, धुळे उस्मानाबाद या जिल्ह्यांनी बेटी बचावचा नारा सार्थ ठरवला आहे. अमरावतीत 1090 मुली 1000 मुली अशी आकडेवारी आहे. गोंदिया, कोल्हापूर, लातूरमध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असणारे जिल्हे जास्त असल्यानं अजून मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट जाणवतंय. अनेकांना अजून वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. त्यामुळे ही मोठी तफावत दिसून येतेय.

Video: जिराफाची छेड काढणं गेंड्याला महागात, लोक म्हणाले, आता हा कुणाच्याच वाटेला जाणार नाही!

Rajesh tope : कोविडनं मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 50 हजाराची मदत नेमकी कधी मिळणार? अटी काय? टोपे म्हणतात

Omicron Variant: ओमिक्रॉन म्हणजे काय? कसा लागला या वेरिएंटचा शोध?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.