AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : बाबा वेंगा यांचं ते खळबळजनक भाकीत समोर, युद्धाबाबत हादरवणारी भविष्यवाणी, आता जगाचं काय होणार?

बाबा वेंगा यांनी हयात असताना जगातील अनेक महत्त्वाच्या घटनांबद्दल भाकीत कुरून ठेवलं आहे. आता बाबा वेंगा यांचं आणखी एक मोठं भाकीत समोर आलं असून, त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.

Baba Vanga : बाबा वेंगा यांचं ते खळबळजनक भाकीत समोर, युद्धाबाबत हादरवणारी भविष्यवाणी, आता जगाचं काय होणार?
baba vangaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 6:15 PM
Share

बाबा वेंगा या एक महान भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 साली बग्लेरियामध्ये झाला, त्यांच्याबाबत असा दावा केला जातो की, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये ज्या काही जगातील महत्त्वाच्या घटनांबद्दल भविष्यवाणी केली होती, त्यातील अनेक भाकीतं ही खरी ठरली आहेत.  त्यांनी हिटरच्या मृत्यूबद्दल भाकीत केलं होतं. इग्लडांच्या राणीबद्दलचं देखील त्यांचं भाकीत खरं ठरलं असा दावा करण्यात येतो. एवढचं नाही तर त्यांनी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचं देखील आपल्याच हयातीमध्ये भाकीत करू ठेवलं होतं. ते देखील खरं ठरल्याचं संपूर्ण जगानं पाहिलं. अशा या बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 साली झाला. दरम्यान त्यांनी आपल्या हयातीमध्ये पाच हजार वर्षांपर्तंतचे पुढचे भाकीतं करू ठेवले आहेत.

तिसऱ्या महायुद्धाबद्दल त्यांनी एक अत्यंत मोठं भाकीत केलं होतं. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर आता त्याचं हे भाकीत जगासमोर आलं आहे. तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळे होईल आणि ते पाश्चिमात्य देशांपासून सुरू होईल असं भाकीत त्यांनी केलं होतं. दरम्यान आता इस्त्रायलकडून इराणच्या वाटर प्लँटवर हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून देखील त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे, त्यामुळे आता आखाती देशात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं ठरणार का? तिसर महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.

दरम्यान यापूर्वी देखील बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात मोठी भविष्यवाणी केली होती. 2025 मध्ये जगावर मोठी नैसर्गिक संकटं येतील. पूर, भूकंप या सारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. 2025 मध्ये अनेक देशांना भूकंपाचा तडाखा बसला, काही ठिकाणी पूर देखील आला, त्यामुळे हे देखील बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरल्याचं मानलं गेलं.  त्यानंतर आता त्यांची तिसऱ्या महायुद्धासंदर्भातील एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे, बाबा वेंगा यांच्या या भाकीतामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!