AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनावणीला केवळ हजर राहण्यासाठीच मोजा २५-२५ लाख, फी इतकी की विकावे लागले घरदार, देशातील या महागड्या वकिलांची नावं ऐकलीत का?

Best and top paid Lawyers in India : न्याय सहजपणे मिळत नाही, त्यासाठी किंमत मोजावी लागते असं म्हणतात. न्यायालयाची पायरी चढल्यावर त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. या नामवंत वकिलांची फी ऐकून तुम्हाला घाम फुटल्यशिवाय राहणार नाही.

सुनावणीला केवळ हजर राहण्यासाठीच मोजा २५-२५ लाख, फी इतकी की विकावे लागले घरदार, देशातील या महागड्या वकिलांची नावं ऐकलीत का?
देशातील नामवंत वकीलImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 11:17 AM
Share

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. त्याचं गमक कोर्टात गेल्याशिवाय कळत नाही. न्यायासाठी मोठी किंमत मोजावी लागते. न्यायव्यवस्थेत वकिलाशिवाय पान हालत नाही. कायद्याच्या किचकट कसोट्यांवर तर्कशुद्ध युक्तिवादाने तो तुम्हाला कायद्याच्या कचाट्यातून अलगदपणे बाहेर काढतो. तो जीवाचे रान करून अशिलाला न्याय मिळवून देतो. पण त्यासाठीचा त्याचा मेहनताना ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचं नाही तर हायकोर्टातील वकिलांच्या फी ऐकून घाम फुटल्यशिवाय राहणार नाही. केवळ सुनावणीला हजर राहण्यासाठी २५-२५ लाख शुल्क मोजावे लागते. काही कायदेतज्ज्ञांची फी इतकी की घरादारावर तुळशीपत्र ठेवावे लागेल. विशेष म्हणजे अनेक जण त्यांचा पाच मिनिटांचा वेळ मिळावा म्हणून लाखो रुपये मोजतात. सल्ला घेण्यासाठी सुध्दा मोठी रक्कम मोजावी लागते. या महागड्या वकिलांची वेळ मिळणेच सर्वात कठीण असते. कोण आहेत ही विधीज्ञ, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.