Bihar Liquor Deaths: बनावट दारू प्यायल्याने मृत्यूतांचा आकडा 42 वर; 19 दारू विक्रेत्यांना अटक, 2 अधिकारी निलंबित

गेल्या 2 दिवसांत बिहारच्या गोपालगंज आणि पश्चिम चंपारणमध्ये 24 जणांचा बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 19 दारू विक्रेत्यांना अटक केली आणि इतर सहा जणांचे घरं सील केली आहेत.

Bihar Liquor Deaths: बनावट दारू प्यायल्याने मृत्यूतांचा आकडा 42 वर; 19 दारू विक्रेत्यांना अटक, 2 अधिकारी निलंबित
Representation image
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 12:37 AM

पाटनाः बिहारमध्ये बेकायदेशीर दारू पिण्याने मृत्यांचा आकडा वाढतच चाललाय. शनिवारी ही संख्या 42 वर पोहोचली. ज्यात गेल्या 2 दिवसांत बिहारच्या गोपालगंज आणि पश्चिम चंपारणमध्ये 24 जणांचा बनावट दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 19 दारू विक्रेत्यांना अटक केली आणि इतर सहा जणांचे घरं सील केली आहेत. (Bihar police arrests 9 suppliers 2 officers suspended in  illegal alchohol consumption 42 people dead incidents)

समस्तीपूर जिल्ह्यात दारूमुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि पटोरी ब्लॉकच्या रुपौली गावातील आणखी सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जिल्हा एसपी एमएस ढिल्लन यांनी शनिवारी सांगितले. “रुपौली येथील रवींद्र राय यांच्या घरातून ब्रँडेड मॅकडॉवेलची बाटली देखील सापडली आहे, जो भारतीय सैन्यातील कर्मचारी होता आणि दिवाळीच्या सुट्टीवर आला होता,” असे एसपी ढिल्लन यांनी सांगितले. रवींद्रचे वडील महेश्वर राय यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या मुलाने दिवाळीच्या रात्री पार्टी ठेवली होते आणि “विदेशी” दारू दिली होती. एसपी म्हणाले की, एका बीएसएफ अधिकाऱ्याने दुसरी पार्टी आयोजित केली होती जिथे चार जणांचा मृत्यू झाला.

दारूबंदी असतानाही हा मृत्यूतांडव

सर्वसामान्यांच्या आरोग्याचे कारण देत बिहार सरकारने दारूविक्रीवर बंदी घातली आहे. असं असताना बिहारमध्ये विषारी व अवैध दारूमुळे लोकांचे मृत्यू होतायेत म्हणून सरकारवर प्रश्न उपस्थित केले जातायेत. बिहार सरकार दारूच्या अवैध धंद्यावर लगाम लावण्त अयश्स्वि ठरली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि बनावट दारूच्या घटनांबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच दोषी अधिकाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. या नंतर आज निष्काळजीपणाच्या आरोपावरून राज्य सरकारने नौतन आणि लॉरिया पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना निलंबित केले.

Other News

Tripura Voilence: 102 Twitter Accounts विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; पोलीस म्हणतात एकाही मशिदीला आग लागली नाही

महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या 12 लाखापर्यंत पोहोचण्याचा अंदाज, सरकारने केली तयारीला सुरूवात

संतापजनक ! थकीत पैसे मागायला जाताच माजी मंत्री भडकले, शेतकऱ्याला थेट शिवी हासडली

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.