AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताचा सर्वात मोठा विजय, भारतात येऊन चीनची पाकिस्तानला मोठी चपराक

राजधानी दिल्लीमध्ये दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, आज या शिखर परिषदेचा पहिला दिवस आहे. या शिखर परिषदेमध्ये ब्रिक्सच्या सदस्य देशांनी संयुक्त घोषणापत्र 2026 स्विकारले आहे.

मोठी बातमी! भारताचा सर्वात मोठा विजय, भारतात येऊन चीनची पाकिस्तानला मोठी चपराक
BRICS SummitImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 12, 2026 | 6:18 PM
Share

राजधानी दिल्लीमध्ये दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, आज या शिखर परिषदेचा पहिला दिवस आहे. या शिखर परिषदेमध्ये ब्रिक्सच्या सदस्य देशांनी संयुक्त घोषणापत्र 2026 स्विकारले आहे. या 45 पानांच्या घोषणापत्रात दहशतवादाचा विरोध करण्यात आला आहे. या संयुक्त घोषणापत्रात दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तसेच ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या देशांनी यावेळी भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा देखील तीव्र निषेध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही असा स्पष्ट संदेश या शिखर परिषदेमधून देण्यात आला आहे.

या शिखर परिषदेमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान हे देखील सहभागी झाले आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही, असा स्पष्ट संदेश या शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सदस्य देशांकडून देण्यात आला आहे. तसेच या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा देखील तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, दरम्यान त्यानंतर भारताने पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील शंभरपेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा संपूर्ण जगासमोर उघड झाला होता. त्यानंतर आता ब्रिक्स परिषदेमध्ये देखील पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कडक पाऊले उचलली जातील असा ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आला आहे. तसेच इतरही अनेक महत्त्वाचे ठराव या परिषदेमध्ये समंत करण्यात आले आहेत. या शिखर परिषदेमध्ये ब्रिक्सच्या सदस्य देशांनी संयुक्त घोषणापत्र 2026 स्विकारले आहे. या 45 पानांच्या घोषणापत्रात अनेक ठरावांचा समावेश आहे.

Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप