AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Bharat | इंडियाच भारत बनवण्यात देशाचे किती हजार कोटी खर्च होणार?

India vs Bharat | एकावर्षात इंडियाची कमाई किती लाख कोटींची आहे. कमाईच्या तुलनेत नाव बदलण्यावर किती हजार कोटी खर्च होणार? नाव बदलताना खर्चाच कॅलक्युलेशन कसं आहे? राजकीय वर्तुळामध्ये चर्चेने जोर पकडला आहे.

India vs Bharat | इंडियाच भारत बनवण्यात देशाचे किती हजार कोटी खर्च होणार?
India vs Bharat
| Updated on: Sep 06, 2023 | 1:34 PM
Share

मुंबई : देशाच नाव काय असाव? इंडिया की, भारत? यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. इंडियाच नाव भारत करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जुंपली आहे. या वादावर अजूनपर्यंत सरकारकडून कोणतही अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीय. विविध अंदाज वर्तवले जातायत. संसदेच विशेष अधिवेशन बोलवलय, त्यात इंडिया नाव हटवून फक्त भारत नाव ठेवण्यात येईल, असं बोलल जातय. त्या संदर्भात विधेयक आणलं जाऊ शकतं. जेव्हा अशा बातम्या पसरतात, त्यावेळी देशात दुसऱ्या बातम्या सुद्धा पसरतात. इंडियाच नाव भारत करण्यामध्ये सरकारची 14 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होऊ शकते. ही बातमी कुठून आली? गणित काय आहे? ते समजून घ्या.

आऊटलुक इंडिया आणि ईटी रिपोर्ट्नुसार देशाच इंडिया हे नाव बदलून भारत करण्यामध्ये सरकारला अंदाजित 14304 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेचा वकील डेरेन ऑलिवियरने हे कॅलक्युलेशन केलं आहे. त्यांनीच याचा पूर्ण फॉर्म्युला बनवलाय. 2018 मध्ये स्वॅजीलँडच नाव बदलून इस्वातीनी झालं. त्यावेळी ऑलिवियर यांनी देशाच नाव बदलण्यासाठी होणाऱ्या खर्चाच कॅलक्युलेशन केलं. त्याचा फॉर्म्युला बनवला.

काय आहे कॅलक्युलेशन?

त्यावेळी डेरेन ऑलिवियर यांनी स्वॅजीलँडच नाव बदलण्याच्या प्रोसेसची तुलना मोठ्या कॉर्पोरेट रीब्रांडिंग बरोबर केली होती. ऑलिवियर यांच्यामते मोठ्या कॉर्पोरेटच एव्हरेज मार्केटिंग कॉस्ट त्याच्या एकूण रेवेन्युच्या जवळपास 6 टक्के असते. रीब्रँडिंगमध्ये कंपनीच्या एकूण मार्केटिंग बजेटच 10 टक्के रक्कम खर्च होऊ शकते. फॉर्म्युल्यानुसार, स्वॅजीलँडच नाव इस्वातीनी करण्यामध्ये 60 मिलियन डॉलर खर्च होऊ शकतो, असा ऑलिवियर यांचा अंदाज होता. आता हात फॉर्म्युला आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारतावर लागू केल्यास, वित्त वर्ष 2023 मध्ये देशाचा एकूण रेवेन्यू 23.84 लाख कोटी रुपये आहे. याट टॅक्स आणि नॉन टॅक्स दोन्ही रेवेन्यूचा समावेश आहे.

काय आहे नाव बदलण्याचा इतिहास?

याआधी सुद्धा देशाच नाव बदलण्याचा विचार झाला आहे. 1972 साली श्रीलंकेच नाव बदलण्याची प्रोसेस सुरु झाली. 40 वर्षात सीलोन हे नाव पूर्णपणे हटवण्यात आलं. 2018 मध्ये स्वॅजीलँडच नाव बदलून इस्वातीनी करण्यात आलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल