AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं गाव महिला खूपच सुंदर पण आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, लग्नानंतरही परपुरुषांबरोबर सेक्सची परवानगी, हनीमूनच्या दिवशीच…

असं देखील एक गाव आहे, जिथे महिला आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. या महिला आजही आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या प्रथा परंपरांचं पालन करतात.

असं गाव महिला खूपच सुंदर पण आयुष्यात एकदाच अंघोळ करतात, लग्नानंतरही परपुरुषांबरोबर सेक्सची परवानगी, हनीमूनच्या दिवशीच...
womenImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 9:07 PM
Share

प्रत्येक गावाच्या प्रथा परंपरा या वेगळ्या असतात. भारतामध्ये अनेक राज्य आहेत, राज्य बदलले की प्रथा परंपरा देखील बदलतात. काही राज्यांमध्ये एखादा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर काही राज्यांमध्ये तो सण साजरा केला जात नाही. तसेच काही प्रथा या विशिष्ट समाजामध्ये पाळल्या जातात, तर त्याच प्रथा दुसर्‍या समाजात निषिद्ध मानल्या जातात. काही प्रथा परंपरा या कालबाह्य झालेल्या असतात, मात्र तरी देखील त्या प्रथा परंपरा त्या -त्या समाजात पाळल्या जातात. अशा प्रथा परंपरांचे काही फायदे देखील आहेत, तर काही तोटे देखील आहेत. काही प्रथा परंपरा तर अशा आहेत, त्या प्रथांमुळे ते अख्खं गाव प्रसिद्ध होतं. आदिवासी समाजामध्ये देखील अशा अनेक प्रथा आहेत, ज्या आजही हा समाज पाळत आलेला आहे. आज आपण अशा एका प्रथेची माहिती घेणार आहोत, जी प्रथा आजच्या काळात कालबाह्य झालेली आहे, परंतु तरी देखील या प्रथेचं पालन येथील महिला करताना दिसतात.

आज आपण अशा एका प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु तरी देखील या महिला अजूनही या प्रथेचं पालन करतात. या महिला त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. त्यानंतर त्या कधीही अंघोळ करत नाहीत. या जातीमधील महिला या खूप सुंदर असतात, त्यांच्या सुंदरतेची चर्चा संपूर्ण जगभर होते, परंतु त्या आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. तसेच या महिलांना त्यांच्या लग्नानंतर देखील कोणत्याही परपुरुषासोबत सेक्स करण्याची परवानगी असते, या महिलांच्या पतीची अशा कोणत्याही गोष्टीसाठी कोणतीही हरकत नसते.

आज आपण हिंबा जातीमधील महिलांबद्दल बोलणार आहोत. हिंबा जातीमधील महिला या आपल्या आयुष्यात फक्त एकदाच अंघोळ करतात. त्यानंतर पुन्हा त्या कधीच अंघोळ करत नाहीत. हिंबा ही एक आफ्रिकेमधल्या नामेबियाच्या काही गावांमध्ये आढळून येणारी जमात आहे. या महिला आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या प्रथांचं पालन करतात. या महिला लग्न झाल्यानंतर फक्त हनिमूनच्या दिवशीच अंघोळ करतात. त्यानंतर पुन्हा त्या कधीही अंघोळ करत नाहीत. तसेच लग्नानंतर देखील या महिलांना आपल्या आवडीच्या पुरुषाबरोबर राहण्याचं तसेच सेक्सचं स्वतंत्र असतं, त्यावर या महिलेचा पती कोणतीही हारकत घेत नाही.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक