AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वोच्च न्यायालयाने पालामुरु-रंगारेड्डी प्रकल्पाबाबत नागम यांची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी मंत्री नागम जनार्दन रेड्डी यांनी दाखल केलेली याचिका (एसएलपी) फेटाळली.

सर्वोच्च न्यायालयाने पालामुरु-रंगारेड्डी प्रकल्पाबाबत नागम यांची याचिका फेटाळली
supreme court
| Updated on: May 21, 2025 | 6:46 PM
Share

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी मंत्री नागम जनार्दन रेड्डी यांनी दाखल केलेली याचिका (एसएलपी) फेटाळली. पलामुरु-रंगारेड्डी उपसा सिंचन योजनेत (पीआरएलआयएस) आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करण्यात या याचिकेत करण्यात आला होता.

कोणतेही योग्य कारण नसल्याचे सांगत याचिका फेटाळली

बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासाठी या प्रकरणात कोणतेही योग्य कारण नसल्याचे सांगत याचिका फेटाळली

दोन्ही बाजू ऐकून दिला आदेश

याचिकाकर्त्या डॉ. नागम यांच्या वतीने वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली , यावेळेस न्यायालये राज्याच्या प्रत्येक कृतीवर देखरेख करू शकत नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ची बाजू वरिष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल श्री. मुकुल रोहतगी यांनी मांडताना याचिकाकर्ता डॉ. नागम हे गेल्या १० वर्षांपासून उच्च न्यायालय, सीव्हीसी इत्यादींसमोर हेतूपूरस्सर एकामागून एक खटले दाखल करत आहेत , याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तरपणे ऐकल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एसएलपी रद्द करण्याचा आदेश दिला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.