AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकवर बॉम्ब टाकणारं ‘मिराज 2000’ नेमकं काय आहे?

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानवर 12 मिराज 2000 विमानांनी हल्ला केला आहे. पण काय आहे नेमकं मिराज 2000 विमान चला […]

पाकवर बॉम्ब टाकणारं ‘मिराज 2000’ नेमकं काय आहे?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानवर 12 मिराज 2000 विमानांनी हल्ला केला आहे. पण काय आहे नेमकं मिराज 2000 विमान चला पाहूया.

मिराज ही लाढाऊ फायटर विमानं आहेत. 1970 साली ही विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते.  ही विमानं फ्रेंच एअर फोर्समध्ये वापरली जातात. Dassault Aviation या कंपनीने ही विमान तयार केली आहेत. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. यासोबतच फ्रेंच एअर फोर्सच्या व्यतिरिक्त भारत, चायना युनायटेड अरब इमिरेट्स या देशातही या विमानांचा वापर करण्यात येतो.

मिराज 200 हे फ्रेंच मल्टीरोल विमान आहे. यामध्ये सिंगल इंजिन असेलेले हे फायटर विमान आहे. तसेच चार या विमानांचे चार व्हिरेअंट आहेत. 1Mirage 2000C, Mirage 200B, Mirage 2000N, Mirage 2000D, Mirage 2000-5F

भारताने 29 जून 1985 साली सर्वात पहिल्यांदा सात मिराज 2000 ही फायटर विमान खरेदी केली होती.

संबधित बातम्या :

LIVE : पाकिस्तानवर भारताने 1000 किलोचा बॉम्ब टाकला!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.