AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही दररोज सकाळी किती वाजता उठता? वयानुसार योग्य वेळ काय?

निरोगी राहण्यासाठी फक्त पुरेशी झोप घेणे पुरेसे नाही, तर सकाळी योग्य वेळी उठणे देखील महत्त्वाचे आहे. वयानुसार सकाळी किती वाजता उठावे आणि ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: May 11, 2026 | 1:55 PM
Share
निरोगी राहण्यासाठी आपण किती तास झोपतो याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आपण सकाळी किती वाजता उठतो यालाही आहे. विज्ञान आणि आयुर्वेदानुसार, पुरेशी झोप घेऊनही जर तुम्ही चुकीच्या वेळी उठत असाल, तर नकळतपणे तुम्ही गंभीर आजारांना निमंत्रण देता. आज आपण वयानुसार कोणी किती वाजता उठलं पाहिजे, याबद्दल जाणून घेऊया.

निरोगी राहण्यासाठी आपण किती तास झोपतो याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आपण सकाळी किती वाजता उठतो यालाही आहे. विज्ञान आणि आयुर्वेदानुसार, पुरेशी झोप घेऊनही जर तुम्ही चुकीच्या वेळी उठत असाल, तर नकळतपणे तुम्ही गंभीर आजारांना निमंत्रण देता. आज आपण वयानुसार कोणी किती वाजता उठलं पाहिजे, याबद्दल जाणून घेऊया.

1 / 8
आयुर्वेदात सूर्योदयाच्या साधारण १ तास ३६ मिनिटे आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त मानले जाते. ही वेळ साधारण पहाटे ४:०० ते ५:३० च्या दरम्यान असते. या वेळी उठल्याने शरीरातील वात दोषाचे संतुलन राहते, ज्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.

आयुर्वेदात सूर्योदयाच्या साधारण १ तास ३६ मिनिटे आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त मानले जाते. ही वेळ साधारण पहाटे ४:०० ते ५:३० च्या दरम्यान असते. या वेळी उठल्याने शरीरातील वात दोषाचे संतुलन राहते, ज्यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो.

2 / 8
विज्ञानानुसार आपले शरीर एका जैविक घड्याळावर (Circadian Rhythm) चालते. सकाळी ६:०० ते ८:३० च्या दरम्यान शरीरात 'कॉर्टिसोल' या संप्रेरकाची पातळी वाढते, जे आपल्याला सक्रिय करते.

विज्ञानानुसार आपले शरीर एका जैविक घड्याळावर (Circadian Rhythm) चालते. सकाळी ६:०० ते ८:३० च्या दरम्यान शरीरात 'कॉर्टिसोल' या संप्रेरकाची पातळी वाढते, जे आपल्याला सक्रिय करते.

3 / 8
जर तुम्ही ९-१० वाजेपर्यंत झोपून राहिलात, तर शरीरातील मेलाटोनिनचे संतुलन बिघडते आणि दिवसभर सुस्ती जाणवते. वयानुसार शरीराची झोपेची गरज आणि उठण्याची योग्य वेळ बदलत असते.

जर तुम्ही ९-१० वाजेपर्यंत झोपून राहिलात, तर शरीरातील मेलाटोनिनचे संतुलन बिघडते आणि दिवसभर सुस्ती जाणवते. वयानुसार शरीराची झोपेची गरज आणि उठण्याची योग्य वेळ बदलत असते.

4 / 8
६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांच्या शारीरिक वाढीसाठी ९ ते ११ तासांची झोप आवश्यक असते. त्यांनी सकाळी ६:०० ते ७:०० च्या दरम्यान उठणे उत्तम ठरते. १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांना ७ ते ९ तास झोप मिळायला हवी आणि त्यांनी सकाळी ५:३० ते ६:३० च्या दरम्यान उठावे.

६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांच्या शारीरिक वाढीसाठी ९ ते ११ तासांची झोप आवश्यक असते. त्यांनी सकाळी ६:०० ते ७:०० च्या दरम्यान उठणे उत्तम ठरते. १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांना ७ ते ९ तास झोप मिळायला हवी आणि त्यांनी सकाळी ५:३० ते ६:३० च्या दरम्यान उठावे.

5 / 8
नोकरी करणारे किंवा बिझनेस करणाऱ्यांना ७-८ तासांची झोप पुरेशी असते. त्यांची उठण्याची वेळ सकाळी ५:०० ते ६:०० च्या दरम्यान असावी.  तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ७-८ तास झोप घेऊन पहाटे ५:०० पूर्वी उठणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

नोकरी करणारे किंवा बिझनेस करणाऱ्यांना ७-८ तासांची झोप पुरेशी असते. त्यांची उठण्याची वेळ सकाळी ५:०० ते ६:०० च्या दरम्यान असावी. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ७-८ तास झोप घेऊन पहाटे ५:०० पूर्वी उठणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

6 / 8
पहाटेची वेळ ही ध्यान, अभ्यास आणि क्रिएटिव्ह कामासाठी सर्वोत्तम मानली जाते. या काळात वातावरणात ओझोनचे प्रमाण अधिक असल्याने ते फुफ्फुसे आणि मेंदूसाठी अमृतासारखे कार्य करते.

पहाटेची वेळ ही ध्यान, अभ्यास आणि क्रिएटिव्ह कामासाठी सर्वोत्तम मानली जाते. या काळात वातावरणात ओझोनचे प्रमाण अधिक असल्याने ते फुफ्फुसे आणि मेंदूसाठी अमृतासारखे कार्य करते.

7 / 8
योग्य वेळी उठल्याने केवळ मानसिक शांतता मिळत नाही, तर पचनक्रिया सुधारून शरीरातील ऊर्जा पातळीही टिकून राहते. त्यामुळे केवळ झोप पूर्ण करणे पुरेसे नाही, तर निसर्गाच्या चक्रासोबत चालणे हेच दीर्घायुष्याचे सूत्र आहे.

योग्य वेळी उठल्याने केवळ मानसिक शांतता मिळत नाही, तर पचनक्रिया सुधारून शरीरातील ऊर्जा पातळीही टिकून राहते. त्यामुळे केवळ झोप पूर्ण करणे पुरेसे नाही, तर निसर्गाच्या चक्रासोबत चालणे हेच दीर्घायुष्याचे सूत्र आहे.

8 / 8
Follow Us
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश