AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी
aslam shaikh
| Updated on: Oct 15, 2020 | 9:42 PM
Share

मुंबई : दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही, (Aslam Shaikh Criticize Modi Govt) असं म्हणत वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याचंही ते म्हणाले (Aslam Shaikh Criticize Modi Govt).

मिशन बिगिन अगेन महाराष्ट्रमध्ये जशी आवश्यकता लागेल, तसे तसे आपण सुरु करत आहोत. दुकानं सुरु केली. मॉल उघडले रेस्टॉरंट सुरु केले. बसेस सुरु केल्या, ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या आहेत. आता जनतेचा दबाव आहे की, ट्रेन सुरु कराव्यात. पण, मला सांगायचं वाटतं की अजूनही जगात, देशात आणि राज्यातील कोरोना गेलेला नाही. पण, बसेस आणि ट्रेनमध्ये फरक आहे. एका बसमधून 50 प्रवासी प्रवास करतात, तर ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात.

हे सर्व टाळण्यासाठी आम्ही एक टास्क फोर्स तयार केली आहे. त्यानुसारच आम्ही एकेक टप्प्यानुसार निर्णय घेत आहोत. दिल्लीत रात्रीबेरात्री निर्णय घेतले जातात. तशा पद्धतीने आम्ही महाविकासआघाडी निर्णय घेत नाही. सर्वसामान्य जनतेच्या हिताचं आम्ही निर्णय घेत आहोत.

Aslam Shaikh Criticize Modi Govt

संबंधित बातम्या :

मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

जलयुक्त शिवाराचा फक्त बोलबाला; अनिल देशमुखांचा भाजपला खोचक टोला

ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.