AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही; अस्लम शेख यांची टोलेबाजी
aslam shaikh
| Updated on: Oct 15, 2020 | 9:42 PM
Share

मुंबई : दिल्लीतल्या सरकारप्रमाणे आम्ही रात्री-अपरात्री निर्णय घेत नाही, (Aslam Shaikh Criticize Modi Govt) असं म्हणत वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याचंही ते म्हणाले (Aslam Shaikh Criticize Modi Govt).

मिशन बिगिन अगेन महाराष्ट्रमध्ये जशी आवश्यकता लागेल, तसे तसे आपण सुरु करत आहोत. दुकानं सुरु केली. मॉल उघडले रेस्टॉरंट सुरु केले. बसेस सुरु केल्या, ट्रेनच्या फ्रिक्वेन्सी वाढवल्या आहेत. आता जनतेचा दबाव आहे की, ट्रेन सुरु कराव्यात. पण, मला सांगायचं वाटतं की अजूनही जगात, देशात आणि राज्यातील कोरोना गेलेला नाही. पण, बसेस आणि ट्रेनमध्ये फरक आहे. एका बसमधून 50 प्रवासी प्रवास करतात, तर ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात.

हे सर्व टाळण्यासाठी आम्ही एक टास्क फोर्स तयार केली आहे. त्यानुसारच आम्ही एकेक टप्प्यानुसार निर्णय घेत आहोत. दिल्लीत रात्रीबेरात्री निर्णय घेतले जातात. तशा पद्धतीने आम्ही महाविकासआघाडी निर्णय घेत नाही. सर्वसामान्य जनतेच्या हिताचं आम्ही निर्णय घेत आहोत.

Aslam Shaikh Criticize Modi Govt

संबंधित बातम्या :

मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

जलयुक्त शिवाराचा फक्त बोलबाला; अनिल देशमुखांचा भाजपला खोचक टोला

ठाकरे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.