AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर फक्त ‘या’ कारणासाठी राजकारण सोडणार, बच्चू कडू असं का म्हणाले?

रवी राणा यांनी राजकारण सोडण्याचीही भाषा केलीय. का? वाचा...

तर फक्त 'या' कारणासाठी राजकारण सोडणार, बच्चू कडू असं का म्हणाले?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 01, 2022 | 3:55 PM
Share

अमरावती : रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विधिमंडळ अधिवेशन काळात विरोधकांनी लावून धरलेला खोक्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला. सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच खोके घेण्याचा आरोप केल्याने विरोधक टीका करू लागले अन् राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अशात बच्चू कडू (Bcchu Kadu) यांनी आज अमरावतीत कार्यकर्ता मेळावा घेतला. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी राजकारण सोडण्याचीही भाषा केलीय.

ॉसर्वसामान्यांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. असं दिसलं तर मी सत्तेतून बाहेर पडणार. राजकारण सोडणार आणि लोकांसाठी कार्यकर्ता म्हणून काम करणार, असं बच्चू कडू म्हणालेत.

राज्यमंत्री असताना 1182 मिटिंग घेतल्या. मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा पोहोचेल हे पाहिलं. हक्काचं सरकार पाहिजे. आम्ही म्हणालो तर सरकार उठलं आणि बसलं पाहिजे. तेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील, असं बच्चू कडू म्हणालेत.

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडलं होतं. तेव्हा जर आतासारखं मीडिया कव्हरेज मिळालं असतं. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते. पण तसं झालं नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. पण टीव्हीवर रोज दिसून उपयोग नाही. तर लोकांचे प्रश्न सुटणं जास्त महत्वाचं आहे,असं बच्चू कडू म्हणाले.

रवी राणा यांनी माघार घेतली. दिलगिरी व्यक्त केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं. त्यामुळे त्यांना माफ केलं.पण येत्या काळात जर कुणी पुन्हा असं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असं बच्चू कडू म्हणालेत.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?