BJP : “देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीन”, चंद्रकांत पाटील म्हणतात राज्यात काय चाललंय याची माहिती नाही, भाजप का भूमिका झटकतंय?

Devendra Fadnvis : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याविषयी विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं.

BJP : देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीन, चंद्रकांत पाटील म्हणतात राज्यात काय चाललंय याची माहिती नाही, भाजप का भूमिका झटकतंय?
फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा, चंद्रकांत पाटलांचं विधान
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:09 AM

मुंबई : सध्या राज्यात राजकीय सत्ता समीकरणं बदलत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट भाजपसोबत जाण्याची दाट शक्यता आहे. अश्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला गेले आहेत. ते मोदी-शाह जे. पी. नड्डा यांच्याशी याचविषयावर चर्चा करणासाठी दिल्लीला गेले असल्याचं बोललं जातंय. त्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. ते मोदी-शाह जे. पी. नड्डा यांच्याशी याचविषयावर चर्चा करणासाठी दिल्लीला गेले असल्याचं बोललं जातंय. त्याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते नेहमीच्या भेटीगाठींसाठी दिल्लीत गेले असल्याचं सांगितलं. देवेंद्रजींचं दिल्लीला जाणं रुटीनचा भाग आहे. ते नेहमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी जात असतात. आताही ते त्याचसाठी गेले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांचा दिल्ली दौरा

मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात राजकीय उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अश्यात देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. ते काल(गुरुवार) दिल्लीत गेले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी ते विविध मुद्द्यावर चर्चा करत आहेत. पण त्याचं हे दिल्लीला जाणं रुटीनचा भाग असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलंय. “राज्यामध्ये जे चाललं आहे त्याच्याशी भाजपचा काहीही संबध नाही.चाललेल्या घटनांशी भाजपचा काही संबध नसल्याने कोण आलं कोण गेलं हे पत्रकारांच्या माध्यमातून कळत आहे. मोहित कंभोज हे सगळ्यांचेच मित्र आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले असतील मोहित तू ये… मै एकेला हुँ! मोहित कंभोज हे जगनमित्र आहेत ते गेले असतील”, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.