AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्रजांना परखड सवाल विचारणारे सावरकर लाचार गांधी घराण्याला कळू शकत नाहीत- चित्रा वाघ

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज तीन तास चौकशी झाली. या चौकशीदरम्यान त्यांना 55 प्रश्न विचारण्यात आले. ही चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सावकरकांचा दाखला देत या सगळ्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला […]

इंग्रजांना परखड सवाल विचारणारे सावरकर लाचार गांधी घराण्याला कळू शकत नाहीत- चित्रा वाघ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 13, 2022 | 6:23 PM
Share

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज तीन तास चौकशी झाली. या चौकशीदरम्यान त्यांना 55 प्रश्न विचारण्यात आले. ही चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सावकरकांचा दाखला देत या सगळ्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला आहे.50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली तेव्हा शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला “तुमचे राज्य तरी 50 वर्षे टिकेल काय?, असा सवाल विचारल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर असा परखड सवाल विचारणारे सावरकर आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांचा गांधी घराण्यावर हल्लाबोल

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सावकरकांचा दाखला देत गांधी घराण्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला आहे. 50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली तेव्हा शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला “तुमचे राज्य तरी 50 वर्षे टिकेल काय?, असा सवाल विचारल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर असा परखड सवाल विचारणारे सावरकर आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

याशिवाय “राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या? आगे आगे देखो होता है क्या…”, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

राहुल गांधींची चौकशी

राहुल गांधींना त्यांचं नाव, कुटुंब, पत्ता, काम, यंग इंडिया कंपनी कुणाची आहे. त्याची स्थापना कुणी केली. सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचा या कंपनीशी काय संबंध आहे. यंग इंडिया कंपनीमध्ये तुमचे शेअर्स किती आहेत. कंपनीकडे एवढे पैसे कुठून आले? यंग इंडियाला पैसे देणाऱ्यांचा कंपनीशी काय संबंध आहे? या सारखे 55 प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?