UMC Election 2022, Ward 30 : शिवसेना आणि भाजपमध्ये कडवी लढत होणार; शिंदे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मोठ्या राजकीय घडामोडीमुळे यंदा होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुकांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. उल्हासनगरची महापालिका देखील यापैकीच एक महापालिका आहे.

UMC Election 2022, Ward 30 : शिवसेना आणि भाजपमध्ये कडवी लढत होणार; शिंदे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
उल्हासनगर महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 12:27 PM

उल्हासनगर : मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांच्या मध्यावर असलेले उल्हासनगर हे एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून नावारूपाला आहे. शहरातील औद्योगिकरणाने विकासाला मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे हे शहर राजकीय क्षेत्रात स्वतःचे विशेष स्थान निर्माण करून आहे. महापालिकेची यंदा सार्वत्रिक निवडणूक (General Election) होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून दिग्गज उमेदवार (Candidate) रिंगणात उतरवून महापालिकेची सत्ता आपल्या हाती राखण्याचा निर्धार भाजप, शिवसेनेसारख्या प्रमुख पक्षांनी केला आहे. त्यादृष्टीने राजकीय रणनीती आखली गेली आहे. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे पक्षांची गणिते किती यशस्वी ठरतात, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकणार आहे. पालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्यास एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. याचवेळी शिंदे गटाचा मुकाबला करण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे. यात पालिकेची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. प्रभाग क्रमांक 30 ची लढतही शिवसेना आणि भाजपमध्येच होण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर महापालिका वॉर्ड 30 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 30 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 18685 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 4176 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 515

प्रभाग क्रमांक 30 मधील आरक्षण

वॉर्ड क्रमांक 30 अ – अनुसूचित जाती महिला वॉर्ड क्रमांक 30 ब – सर्वसाधारण महिला वॉर्ड क्रमांक 30 क – सर्वसाधारण

हे सुद्धा वाचा

उल्हासनगर महापालिका वॉर्ड 30 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

महापालिका निवडणुकीत आरक्षण कसे असेल?

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत या महापालिकेचे एकूण 78 नगरसेवक होते. नवीन प्रभाग रचनेनुसार त्यात आता एकूण 11 जागांची वाढ होऊन एकूण जागा 89 झाल्या आहेत. त्यापैकी 15 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून त्यातील 8 जागा महिलांना राखीव आहेत. तसेच एक जागा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. 89 जागांपैकी महिलांसाठी 45 जागा आरक्षित असणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 24 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

उल्हासनगर महापालिका वॉर्ड 30 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील राजकीय बलाबल

भारतीय जनता पक्ष – 32 शिवसेना – 25 राष्ट्रवादी काँग्रेस – 04 राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 01 महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 02 इतर – 14

महाराष्ट्रात नुकताच सत्ताबदल झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे यांनी या सत्ताबदलात महत्वपूर्ण भूमिका बजावत ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान झाले आहेत. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे यंदा होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुकांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. उल्हासनगरची महापालिका देखील यापैकीच एक महापालिका आहे. पालिकेच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सत्तेत झालेल्या बदलाचाही प्रभाव दिसून येणार आहे.

Non Stop LIVE Update
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.