बायको आणि बहिण सोबत नसते तर… हल्ला करणाऱ्यांना संतोष बांगर यांची थेट धमकीच

याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात. समोरुन येवून सामना करतात त्याला हल्ला म्हणतात. हे ठरवून केलेले कृत्य आहे असं बांगर म्हणाले.

बायको आणि बहिण सोबत नसते तर... हल्ला करणाऱ्यांना संतोष बांगर यांची थेट धमकीच
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 12:02 AM

पुणे : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर( Santosh Bangar) यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. बांगर अमरावती (Amravati District) जिल्ह्यामध्ये दाखल होताच अंजनगाव सुर्जीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला होता. यावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बायको आणि बहिण सोबत नसते तर हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले असते असं म्हणत संतोष बांगर यांनी हल्ले खोरांना थेट धमकीच दिली आहे.

याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात. समोरुन येवून सामना करतात त्याला हल्ला म्हणतात. हे ठरवून केलेले कृत्य आहे असं बांगर म्हणाले.

माझी बहीण आणि माझी पत्नी जर माझ्यासोबत नसत्या तर त्यांना संतोष बांगर काय आहे हे त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं असतं अशी धमकी बांगर यांनी दिली आहे.

ज्या पद्धतीने हा हल्ला झालाय याला मर्दानगी म्हणता येणार नाही. माझी बहीण आणि माझी पत्नी जर त्या कारमध्ये नसते एक घाव दोन तुकडे केले असते. असं जर मी केले नसते तर मी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चा शिवसैनिक म्हणून घेण्याच्या लायकीचा नसतो असे चॅलेंजही बांगर यांनी दिले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.