AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट, NCP आणि काँग्रेसनं 451 ग्रामपंचायती जिंकल्या तरीही 352 ग्रामपंचायती जिंकणारा BJP आणि शिंदे गट अव्वल कसा काय?

ग्रामपंचायत निकालांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांना धक्काही बसला. तर, काहींनी आपल्या गावात प्रतिष्ठा राखली.

ठाकरे गट, NCP आणि काँग्रेसनं 451 ग्रामपंचायती जिंकल्या तरीही 352 ग्रामपंचायती जिंकणारा BJP आणि शिंदे गट अव्वल कसा काय?
vanita kamble
vanita kamble | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Oct 18, 2022 | 8:15 AM
Share

मुंबई : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजप सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत अव्वल राहिली. या आकडेवारीनुसार भाजप आणि शिंदे गट मिळून 352 ग्रामपंचायतींवर सत्ताधाऱ्याचे पॅनल जिकंले आहेत. तर ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मिळून 451 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. मात्र, या निकालावरुन सर्वपक्षीय नेत्यांचे दावे वेगवेगळे आहेत.

ग्रामपंचायत निकालांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांना धक्काही बसला. तर, काहींनी आपल्या गावात प्रतिष्ठा राखली. रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले आणि खालापूर आमदार महेंद्र थोरवेंनार घरच्या मैदानावर चितपट व्हावं लागल आहे.

भारत गोगावलेंच्या पॅनलचा त्यांच्याच गावात पराभव झाला. वास्तविक भारत गोगावलेंच्या पॅनलचे 10 उमेदवार जिंकले. मात्र, सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांचा उमेदवार पराभूत झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिरगाव ग्रामपंचायतीत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना धक्का बसलाय. सरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार फरीदा काझी विजयी झाल्या.

वसईत 11 पैकी 6 ग्रामपंचायती श्रमजीवी संघटनेच्या ताब्यात गेल्या आहेत. श्रमजीवी संघटनेची मुख्य लढाई बहुजन विकास आघाडीविरोधात होती. बहुजन विकास आघाडीला 4 ग्रामपंचायतींवर समाधान मानावं लागलंय.

शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी मात्र सर्व जागा जिंकत पहिल्यांदाच पाटणकर गटाकडून सत्ता खेचून आणलीय. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या मोरगिरी ग्रामपंचायतीत अनेक वर्षांनी सत्तांतर झालं. मंत्री शंभुराज देसाई यांच्या पॅनलनं सर्व जागा जिंकत राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला पराभूत केलं.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग