AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रतील सत्तासंघर्षाचा वाद पेटला! सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का तर शिंदे गटाला…

सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का दिला आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रतील सत्तासंघर्षाचा वाद पेटला! सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का तर शिंदे गटाला...
| Updated on: Sep 27, 2022 | 5:45 PM
Share

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वाद चांगलाच पेटला आहे. निवडणुक कारवाई करण्यापासून थांबवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगाला निर्णय घेऊ द्या असे निवडणूक आयोगाच्या वकीलाचे म्हणणे होते.  सुप्रीम कोर्टाने मोठा शिंदे गटाला सुप्रीम दिलासा दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या  कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

खरी शिवसेना कुणाची. शिवसेनेच चिन्ह धनुष्यबाण कुणाला द्यायचं  हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जे काही पुरावे दिलेत त्यावरून निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.