AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या तीन राशींच्या मुली असतात अत्यंत रागीट; राग त्यांच्या नाकावरच असतो

प्रत्येक राशीच्या (zodiac sign) व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. कुणी शांत तर कुणी रागीट (angry) असतात. शांत स्वभावाच्या लोकांचा सहसा त्रास होत नाही पण रागीट लोकांचा सगळ्यांचा तिटकारा असतो. अशा लोकांच्या तोंडी न लागलेच बरे असे अनेकांना वाटते. अनेकदा आपल्या परिवारात, मित्रमंडळीत किंवा कामकाजाच्या ठिकाणी रागीट स्वभावाच्या लोकांशी आपली गाठ पडते. असे लोकं अनेकांसाठी नावडते […]

Astrology: या तीन राशींच्या मुली असतात अत्यंत रागीट; राग त्यांच्या नाकावरच असतो
| Updated on: Jul 08, 2022 | 7:10 PM
Share

प्रत्येक राशीच्या (zodiac sign) व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. कुणी शांत तर कुणी रागीट (angry) असतात. शांत स्वभावाच्या लोकांचा सहसा त्रास होत नाही पण रागीट लोकांचा सगळ्यांचा तिटकारा असतो. अशा लोकांच्या तोंडी न लागलेच बरे असे अनेकांना वाटते. अनेकदा आपल्या परिवारात, मित्रमंडळीत किंवा कामकाजाच्या ठिकाणी रागीट स्वभावाच्या लोकांशी आपली गाठ पडते. असे लोकं अनेकांसाठी नावडते असतात.  अशा कोणत्या राशी आहेत ज्या राशींच्या मुली रागीट आणि हट्टी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, (Astrology) काही राशींच्या मुलींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो. जेव्हा हे ग्रह शुभ आणि अशुभ असतात, त्यानुसार त्याचा परिणाम दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

  1. वृषभ-  या राशीच्या मुलींचा स्वभाव खूप रागीट असल्याचं मानलं जातं. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवलेलं त्यांना आवडत नाही. इतकंच नाही कोणीही त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. या राशीच्या मुली कधीच स्वतःची चूक कबूल करत नाही. या राशीच्या मुली भूलथापांना बळी पडून इतरांवर चिडतात.
  2. धनु-  या राशीच्या मुली खूप हुशार असतात. त्या प्रत्येक गोष्टीत त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांना राग पटकन येतो याशिवाय त्यांचा राग लवकर शांतही होत नाही. रंगीत स्वभावामुळे त्यांना नाते सांभाळणे कठीण जाते.
  3. कर्क- या राशीच्या मुलींना फार लवकर राग येतो. राग येण्यासाठी या राशीच्या मुलींना कुठलेच कारण लागत नाही. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर देखील ताबा राहत नाही. अशावेळी ते समोरच्या व्यक्तीला खूप वाईट बोलू शकतात. या मुलींना शांत करणं खूप कठीण असतं.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.