AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या तीन राशींच्या मुली असतात अत्यंत रागीट; राग त्यांच्या नाकावरच असतो

प्रत्येक राशीच्या (zodiac sign) व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. कुणी शांत तर कुणी रागीट (angry) असतात. शांत स्वभावाच्या लोकांचा सहसा त्रास होत नाही पण रागीट लोकांचा सगळ्यांचा तिटकारा असतो. अशा लोकांच्या तोंडी न लागलेच बरे असे अनेकांना वाटते. अनेकदा आपल्या परिवारात, मित्रमंडळीत किंवा कामकाजाच्या ठिकाणी रागीट स्वभावाच्या लोकांशी आपली गाठ पडते. असे लोकं अनेकांसाठी नावडते […]

Astrology: या तीन राशींच्या मुली असतात अत्यंत रागीट; राग त्यांच्या नाकावरच असतो
| Updated on: Jul 08, 2022 | 7:10 PM
Share

प्रत्येक राशीच्या (zodiac sign) व्यक्तींचा स्वभाव हा वेगळा असतो. कुणी शांत तर कुणी रागीट (angry) असतात. शांत स्वभावाच्या लोकांचा सहसा त्रास होत नाही पण रागीट लोकांचा सगळ्यांचा तिटकारा असतो. अशा लोकांच्या तोंडी न लागलेच बरे असे अनेकांना वाटते. अनेकदा आपल्या परिवारात, मित्रमंडळीत किंवा कामकाजाच्या ठिकाणी रागीट स्वभावाच्या लोकांशी आपली गाठ पडते. असे लोकं अनेकांसाठी नावडते असतात.  अशा कोणत्या राशी आहेत ज्या राशींच्या मुली रागीट आणि हट्टी स्वभावाच्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, (Astrology) काही राशींच्या मुलींना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. या राशींवर ग्रहांचा प्रभाव असतो. जेव्हा हे ग्रह शुभ आणि अशुभ असतात, त्यानुसार त्याचा परिणाम दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

  1. वृषभ-  या राशीच्या मुलींचा स्वभाव खूप रागीट असल्याचं मानलं जातं. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडते. त्यांच्यावर कोणी वर्चस्व गाजवलेलं त्यांना आवडत नाही. इतकंच नाही कोणीही त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. या राशीच्या मुली कधीच स्वतःची चूक कबूल करत नाही. या राशीच्या मुली भूलथापांना बळी पडून इतरांवर चिडतात.
  2. धनु-  या राशीच्या मुली खूप हुशार असतात. त्या प्रत्येक गोष्टीत त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांना राग पटकन येतो याशिवाय त्यांचा राग लवकर शांतही होत नाही. रंगीत स्वभावामुळे त्यांना नाते सांभाळणे कठीण जाते.
  3. कर्क- या राशीच्या मुलींना फार लवकर राग येतो. राग येण्यासाठी या राशीच्या मुलींना कुठलेच कारण लागत नाही. रागाच्या भरात त्यांचा बोलण्यावर देखील ताबा राहत नाही. अशावेळी ते समोरच्या व्यक्तीला खूप वाईट बोलू शकतात. या मुलींना शांत करणं खूप कठीण असतं.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...