AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो.

Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 21, 2022 | 9:01 AM
Share

Astrology: जास्त रागावणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार (Jotishshastra) प्रत्येक राशीचा एक शासक ग्रह असतो. त्या स्वामी ग्रहाचा प्रभाव जातकांच्या स्वभावावर पडतो. अशा राशींवर अशुभ ग्रहाची दृष्टी असेल तर व्यक्तीचा स्वभाव नकारात्मक होतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो. याशिवाय अनेक संमस्यांना त्यांना समोर जावे लागते.

  1.  वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एवढेच नाही तर त्यांना शांत करणे कठीण असते. कधीकधी ते असे निर्णय घेतात की त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. या राशीच्या स्त्रिया कधीच आपली चूक मान्य करत नाहीत.
  2. वृश्चिक- या राशीच्या महिलांनाही रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यांना राग आल्यानंतर त्या कधीच परिणामाची चिंता करीत नाही. या राशीच्या श्रीयांचा सहसा त्यांच्या जोडीदारावर जास्तच राग निघतो. रंगामुळे त्या आयुष्यात बरेच नुकसान करून घेतात. वृश्चिक राशीच्या स्त्रियांना राग आल्यावर त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य.
  3.  सिंह- या राशीच्या मुली लवकर हायपर होतात. राग आल्यावर त्या सर्व मर्यादा ओलांडतात. हे लोक आपली चूक कधीही मान्य करत नाहीत.
  4. कन्या- या राशीच्या मुलींना लवकर राग येतो. त्यांना राग आला की त्या कशाचीच पर्वा करत नाही. त्यांच्या रागीट  स्वभावामुळे अनेक जण त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत करतात. कन्या राशीच्या स्त्रियांना राग गेल्यावर पश्चातापाशिवाय पर्याय नसतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.