AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो.

Astrology: या राशीच्या मुलींचे रागावर नसते नियंत्रण, स्वभावाने असतात अत्यंत हट्टी
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 21, 2022 | 9:01 AM
Share

Astrology: जास्त रागावणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार (Jotishshastra) प्रत्येक राशीचा एक शासक ग्रह असतो. त्या स्वामी ग्रहाचा प्रभाव जातकांच्या स्वभावावर पडतो. अशा राशींवर अशुभ ग्रहाची दृष्टी असेल तर व्यक्तीचा स्वभाव नकारात्मक होतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्निमय ग्रह, राहू-केतू हा पापी ग्रह आणि शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही मुलींच्या राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात जास्त राग येतो. त्यांचा राग हा अनियंत्रित असतो. रागामुळे त्यांच्या नात्यांवर परिणाम पडतो. याशिवाय अनेक संमस्यांना त्यांना समोर जावे लागते.

  1.  वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुलींना खूप लवकर राग येतो. मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एवढेच नाही तर त्यांना शांत करणे कठीण असते. कधीकधी ते असे निर्णय घेतात की त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. या राशीच्या स्त्रिया कधीच आपली चूक मान्य करत नाहीत.
  2. वृश्चिक- या राशीच्या महिलांनाही रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यांना राग आल्यानंतर त्या कधीच परिणामाची चिंता करीत नाही. या राशीच्या श्रीयांचा सहसा त्यांच्या जोडीदारावर जास्तच राग निघतो. रंगामुळे त्या आयुष्यात बरेच नुकसान करून घेतात. वृश्चिक राशीच्या स्त्रियांना राग आल्यावर त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य.
  3.  सिंह- या राशीच्या मुली लवकर हायपर होतात. राग आल्यावर त्या सर्व मर्यादा ओलांडतात. हे लोक आपली चूक कधीही मान्य करत नाहीत.
  4. कन्या- या राशीच्या मुलींना लवकर राग येतो. त्यांना राग आला की त्या कशाचीच पर्वा करत नाही. त्यांच्या रागीट  स्वभावामुळे अनेक जण त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत करतात. कन्या राशीच्या स्त्रियांना राग गेल्यावर पश्चातापाशिवाय पर्याय नसतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप