AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | जोडीदारासोबतच पक्के मित्र असतात या राशीच्या व्यक्ती, ठरतात सर्वोत्तम जोडपे

प्रत्येकाला त्याच्या जोडीदाराने त्याला समजून घ्यावे आणि पाठिंबा द्यावा असे वाटते. परंतु सर्व जोडप्यांमध्ये असे नाते निर्माण होऊ शकत नाही, कारण पती-पत्नीमध्ये चांगले संबंध हे त्यांच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, काही राशींमध्ये खूप चांगले संबंध आहे आणि जर ते एकमेकांचे जोडीदार बनले तर ते जोडपे कमी आणि मित्र अधिक असतील.

Zodiac Signs | जोडीदारासोबतच पक्के मित्र असतात या राशीच्या व्यक्ती, ठरतात सर्वोत्तम जोडपे
Zodiac Couple Love Birds
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 1:16 PM
Share

मुंबई : प्रत्येकाला त्याच्या जोडीदाराने त्याला समजून घ्यावे आणि पाठिंबा द्यावा असे वाटते. परंतु सर्व जोडप्यांमध्ये असे नाते निर्माण होऊ शकत नाही, कारण पती-पत्नीमध्ये चांगले संबंध हे त्यांच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा परिणाम आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, काही राशींमध्ये खूप चांगले संबंध आहे आणि जर ते एकमेकांचे जोडीदार बनले तर ते जोडपे कमी आणि मित्र अधिक असतील. दुसरीकडे, काही राशी चिन्हांचं अजिबात एकमेकांशी जुळत नाही, जर अशा राशीच्या लोकांचे लग्न झाले, तर दररोज त्यांच्यामध्ये काही समस्या सुरु राहतात. येथे जाणून घ्या त्या राशींबद्दल जे एकमेकांना चांगले समजतात आणि सर्वोत्तम जोडप्याचे उदाहरण बनतात –

सिंह आणि वृषभ

जरी सिंह आणि वृषभ स्वभावाने एकमेकांपासून खूप भिन्न असले तरीही परंतु जेव्हा हे लोक जोडपे बनतात तेव्हा ते एकमेकांना खूप समजून घेतात. त्यांचे वेगळे असणे ही त्यांची शक्ती बनते. दोघेही एकमेकांशी अत्यंत निष्ठावंत आहेत. त्यांना त्यांच्या जोडीदाराची कंपनी खूप आवडते आणि ते एकमेकांचे मन अगदी सहज समजून घेतात.

कुंभ आणि मिथुन

कुंभ आणि मिथुन राशीचे लोक चांगले जोडपे बनून लोकांना प्रेरणा देतात. हे दोघे खरोखरच एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेतात. त्यांना एकत्र राहणे, प्रवास करणे आणि खाणे-पिणे आवडते. दोघेही त्यांच्या वेगळ्या विचार करण्याची क्षमता आणि स्वभावाच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. जरी हे लोक जीवनाबद्दल खूप गंभीर असले, तरीही ते त्यांच्या नातेसंबंधात अधिक चांगला बॉण्ड बणवण्यासाठी आणि त्यांच्यासह इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी बर्‍याच मजेदार गोष्टी देखील करतात.

मकर आणि कन्या

या राशींमध्ये बरेच साम्य आहे, परंतु यामुळे ते अहंकार कधीही मधे येऊ देत नाहीत. या दोन राशी पूर्णपणे एकमेकांना समर्पित आहेत. ते त्यांच्या नात्यात एकमेकांच्या सन्मानाची पूर्ण काळजी घेतात आणि प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टी एकमेकांशी शेअर करतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती जोखीम घेताना कधीही मागेपुढे पाहात नाही, नेहमी आव्हानांसाठी असतात तयार

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती असतात सर्वात विश्वासार्ह, तुमचे गुपित कधीही कोणापुढे उघड करणार नाहीत

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.