AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahu Gochar : ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस, राहूचे गोचर करेल मालामाल

राहुने 12 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत प्रवेश केला. ते सध्या या राशीत भ्रमण करत आहेत. येथे ते 30 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. यानंतर ते बृहस्पतिच्या मालकीच्या मीन राशीत जातील.

Rahu Gochar : ऑक्टोबरपर्यंत या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस, राहूचे गोचर करेल मालामाल
राहू गोचरImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 07, 2023 | 6:50 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि केतू हे ग्रह दीड वर्षातून एकदा राशी बदलतात. हे दोन ग्रह नेहमी मागे फिरतात आणि त्यांना मायावी ग्रह मानले जाते. राहुने 12 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत प्रवेश केला. ते सध्या या राशीत भ्रमण करत आहेत. येथे ते 30 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. यानंतर ते बृहस्पतिच्या मालकीच्या मीन राशीत जातील. राहू नेहमीच वाईट परिणाम देत नाही. जेव्हा जेव्हा राहु एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मजबूत स्थितीत असतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मेष राशीत राहुच्या संक्रमणामुळे (Rahu Gochar) काही राशीच्या लोकांना ऑक्टोबरपर्यंत खूप फायदा होणार आहे.

या राशीच्या जातकांना होमार फायदा

कुंभ

कुंभ राशीच्या पारगमन कुंडलीच्या तिसऱ्या घरात राहू विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. व्यापार-व्यवसायात मोठा फायदा होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल.

वृश्चिक

राहू वृश्चिक राशीच्या सहाव्या भावात येऊन बसला आहे. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांना नोकरीत उत्कृष्ट परिणाम मिळतील. वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत सावध राहा. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. वाहन सुख वाढेल.

सिंह

सिंह राशीच्या 10 व्या घरात राहू विराजमान आहे. या काळात या राशीच्या लोकांना नोकरीत लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमचे ध्येय साध्य होईल. प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. नवीन घर घेता येईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील.

कर्क

राहू कर्क राशीच्या दहाव्या भावात म्हणजेच कर्मस्थानात विराजमान आहे. या काळात कर्क राशीचे लोक आपले प्रत्येक काम आवडीने करतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी बदलण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. आयटी क्षेत्रातील लोकांना या काळात खूप फायदा होईल. कुत्र्याला दूध आणि पोळी देणे फायदेशीर ठरेल. संपत्तीत वाढ होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.