AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : देवघरात या गोष्टींचे ठेवणे मानले जाते अत्यंत शुभ, आर्थिक समस्या राहतात कोसो दुर

वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्याच्यातील वस्तुंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात (Vastu tips in Marathi). त्याचं जर आपण पालन केलं तर, आपल्या घरी सुख, शांती आणि आनंद नांदते.

Vastu Tips : देवघरात या गोष्टींचे ठेवणे मानले जाते अत्यंत शुभ, आर्थिक समस्या राहतात कोसो दुर
वास्तू टिप्सImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 24, 2023 | 1:39 PM
Share

मुंबई, प्रत्येकाच्याच घरात एक श्रद्धास्थान असते ज्याला आपण देवघर (Devghar) म्हणतो. वास्तुशास्त्रात (Vastushastra) देवघराला अत्यंत महत्त्व आहे. याशिवाय वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्याच्यातील वस्तुंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात (Vastu tips in Marathi). त्याचं जर आपण पालन केलं तर, आपल्या घरी सुख, शांती आणि आनंद नांदते. वास्तुशास्त्र देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर जीवन सुख-समृद्धीने भरून जाते. देवघरात काही विशेष गोष्टी ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

देवघरात या गोष्टी अवश्य असाव्या

  1. शंख – माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. समुद्रमंथनात  लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला. देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते.
  2. मोरपंख – भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे, ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात. घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते. विशेषत: मोराची पिसे मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो.
  3. गंगा जल – हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत मानले गेले आहे. असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही. विशेष प्रसंगी पवित्र गंगा नदीत स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. जर हे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ केल्यास खूप फायदा होतो. यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते.
  4. शाळीग्राम – शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. घरातील मंदिरात शालिग्रामची स्थापना अवश्य करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. पण घरात एकच शाळीग्राम ठेवा, एकापेक्षा जास्त शाळीग्राम ठेवणे अशुभ आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....