AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा

चाणक्य नीतिमध्ये जीवनाशी संबंधित सर्व पैलू सांगितले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने त्यात लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केले तर त्याला आयुष्यात नेहमीच यश मिळेल. चाणक्या यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शत्रूचा पराभव करायचा असेल तर या गोष्टींचे अनुसरण करावे.

Chanakya Niti : शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे सल्ले लक्षात ठेवा
chanakya Niti
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 21, 2021 | 7:13 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. चाणक्य यांनी अगदी लहान वयातच वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. चाणक्य यांनी आपल्या मुत्सद्दीपणा आणि रणनीतिने आपल्या सर्वात मोठ्या शत्रू पद्मानंदचा पराभव केला आणि सामान्य चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवले. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले.

आचार्य चाणक्य नंतर तक्षशिलाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनले. त्यांचे नीतिशास्त्र हे पुस्तक अजूनही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. चाणक्य नीतिमध्ये जीवनाशी संबंधित सर्व पैलू सांगितले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने त्यात लिहिलेल्या गोष्टींचे अनुसरण केले तर त्याला आयुष्यात नेहमीच यश मिळेल. चाणक्या यांनी नीतिशास्त्रात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या शत्रूचा पराभव करायचा असेल तर या गोष्टींचे अनुसरण करावे.

चाणक्य म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या शत्रूला कमी लेखण्याची चूक केली तर तो युद्ध आधीच हरला आहे असं समजा. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी व्यक्तीने काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा

आचार्य चाणक्य म्हणतात की शत्रूवर विजय मिळवण्यासाठी एखाद्याने आपली कमजोरी काय आणि शक्ती काय हे जाणून घेतले पाहिजे. आपल्या शत्रूच्या कारवायांकडे कधीही दुर्लक्ष करु नये. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नेहमी नजर ठेवावी. शत्रूच्या प्रत्येक कृतीची जाणीव असली पाहिजे, तरच ती व्यक्ती जिंकू शकतो.

शत्रू शक्तीशाली असल्यास

आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुमचा शत्रू बलवान असेल तर तुम्ही त्याला बुद्धिमत्तेने पराभूत करा. जर तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा शक्तीशाली असेल तर त्या वेळी लपून राहणे आणि नंतर उत्तर देणे अधिक चांगले आहे, या काळात तुमच्या शक्ती शत्रूइतक्या वाढवा. आपल्या हितचिंतकांसह योजना बनवून मग आक्रमन करावे.

शत्रूला कमी लेखू नका

आपल्या शत्रूला कमकुवत समजण्याची चूक कधीही करु नका. बहुतेक लोक शत्रूला कमकुवत मानतात, ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आपल्या शत्रूबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे. शत्रूची कमकुवतता आणि ताकद नेहमी जाणली पाहिजे. तरच ती व्यक्ती आपल्या शत्रूवर विजय मिळवू शकेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | जर तुम्हाला सन्मान प्रिय असेल तर आजच या 3 सवयी सोडा

Chanakya Niti : या 3 गोष्टींमध्ये संयम बाळगणे अति आवश्यक असते, अन्यथा मोठं नुकसान भोगावं लागू शकते…

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ