AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | श्रीमंत होण्यासाठी अंगी हे गुण असावे, आचार्य चाणाक्य काय म्हणतात जाणून घ्या…

चाणक्य नीति (Chanakya Niti) जीवनात धर्म, शांती आणि शिक्षाच्या प्रत्येक बाजूबद्दल शिक्षा देण्याचं काम करते.

Chanakya Niti | श्रीमंत होण्यासाठी अंगी हे गुण असावे, आचार्य चाणाक्य काय म्हणतात जाणून घ्या...
Acharya Chanakya
| Updated on: Apr 15, 2021 | 9:45 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीतिंबाबत आपण नमेहमीच वाचत असतो. पण बहुतेक लोक हे विचार अंमलात आणऊ शकत नाहीत. चाणक्य नीति (Chanakya Niti) जीवनात धर्म, शांती आणि शिक्षाच्या प्रत्येक बाजूबद्दल शिक्षा देण्याचं काम करतात. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहातात (Acharya Chanakya Said Some Qualities To Become Rich In Life In Chanakya Niti).

अनेकजण श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत करतात तरीही त्यांना यश मिळत नाही. चाणक्य नीतिमध्ये श्रीमंत होण्यासाठी काय करावं हे सांगण्यात आलं आहे. त्यासोबतच हे देखील सांगण्यात आलं आहे की एका व्यक्तीमध्ये कुठले गुण असायला हवे, चला जाणून घेऊ त्याबद्दल –

उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणाम् तडागोदरसंस्थानां परीस्त्रव इवाम्भसाम्

चाणक्य सांगतात, व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं असते. त्यांच्यामते सर्वातआधी व्यक्तीला माहिती असायला हवं की किती खर्च करायचा आहे आणि किती वाचवायचं आहे. जर पैशांचा योग्य वापर कसा करावा हे माहिती नसेल तर व्यक्ती गरीब बनतो. चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलं आहे की वेळेवर पैशांचा वापर केला नाही तर त्याचं महत्त्व संपून जातं. जे लोक पैसे काहीही विचार न करता खर्च करतात ते बुद्धिहीन म्हणून ओळखले जातात. अनेकदा व्यक्तीच्या मुर्खपणामुळे त्यांना आर्थिक अडचणीची सामना करावा लागतो.

आचार्य चाणाक्य सांगतात की पैशांच्या देवाणघेवाण प्रकरणात व्यक्तीने संकोच बाळगी नये. अनेकदा संकोच केल्याने व्यक्तीला आपल्या पैशांपासून वंचित राहावं लागतं. गरज पडल्यास संकोच केल्याने पैशे घेतले नाही तर व्यक्तीला आर्थिक नुकसान होतं. ती व्यक्तीला हळूहळू गरीब होत जाते. त्यामुळे व्यक्तीला पैशांप्रती आपला व्यवहार स्पष्ट ठेवायला हवा.

पैशांचा लोभ झाल्यामुळे व्यक्तीमध्ये अहंकार निर्माण होतो. पैशांच्या लोभाने जे लोक मर्यादा ओलांडतात ते कधीच सुखी राहात नाही. पैशांच्या लोभाने माणसाचा अहंकारही वाढत जातो. चाणक्य धोरणानुसार आयुष्यात जोखीम घेणार्‍या लोकांना निश्चितच यश मिळते. जोखीम घेणारी व्यक्ती समस्यांना घाबरत नाही, तर त्याला सामोरे जाते.

शास्त्रांनुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या ध्येयाची जाणीव असली पाहिजे. जर व्यक्तीचे ध्येय निश्चित नसेल, तर त्याला यश मिळत नाही. चाणक्य धोरणाचे अनुसरण करणारे लोक म्हणतात की पैशांशी संबंधित गोष्टी लोकांना सांगू नये.

आचार्य चाणक्य यांनी सांगितले की देवी लक्ष्मीचे मन चंचल आहे. म्हणूनच ती बरेच दिवस कोणत्याही एका व्यक्तीबरोबर राहत नाही. त्यामुळे व्यक्तीला योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे यायला हवं. चाणक्य म्हणतात की, चुकीच्या पद्धतीने मिळवलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. या पैशांमुले तुम्हाला भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते.

Acharya Chanakya Said Some Qualities To Become Rich In Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : ‘या’ 4 गोष्टींची कधीही वाटू नये लाज, आताच बदला नाही तर दूर जातील लोक

Chanakya Niti : व्यक्तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत या 4 गोष्टी, लक्षात असुद्या अन्यथा…

Chanakya Niti | जर तुम्ही ‘या’ तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.