AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार जणांपासून नेहमी सावध रहा, अन्यथा घात झालाच म्हणून समजा, मृत्यू देखील होऊ शकतो

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात अशा चार गोष्टी आहेत, माणसाने त्यांच्यापासून नेहमी सावध राहावं. जर तुम्ही त्यांचा जवळ गेलात तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या चार जणांपासून नेहमी सावध रहा, अन्यथा घात झालाच म्हणून समजा, मृत्यू देखील होऊ शकतो
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 10:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यानी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात चार अशा गोष्टी आहेत, त्यांच्यापासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, त्यांच्याशी कधीही जवळीक करू नका, तुम्ही जर त्यांच्याशी जवळीक केली तर ती तुम्हाला महागात पडू शकते. चाणक्य पुढे असेही म्हणतात की तुम्ही जर त्यांच्याशी मैत्री केली तर कदाचित काही काळ तुम्हाला मान-सन्मान देखील प्राप्त होऊ शकतो, मात्र तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं, किंवा तुम्ही चुकलात तर मात्र तुमच्या मृत्यू देखील होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

राजा – चाणक्य म्हणतात कधीही राजासोबत मित्रता करू नका, कारण तुम्ही जेव्हा राजासोबत मित्रता करता तेव्हा तुमच्या मान-सन्मानामध्ये वाढ होते, लोक तुमचा आदर-सत्कार करू लागतात. परंतु राजाला कधी राग येईल याचा काही भरोसा नसतो, राजाला राग आला तर तो तुम्हाला मृत्यदंडाची देखील शिक्षा सुनावू शकतो, त्यामुळे नेहमी राजापासून दूर रहावे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

सिंह – चाणक्य म्हणतात सिंहासोबत कधीही मैत्री करू नये, किंवा त्याच्याजवळ जाऊ नये. जर तुम्ही सिंहाच्या जवळ गेलात तर तो त्याच्या स्वभावानुसार तुमच्यावर हल्ला करणार म्हणजे करणार त्यामध्ये तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही सिंहाच्या कधीही जवळ जाऊ नका.

रागीट व्यक्ती -चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला लगेच राग येतो, अशा व्यक्तीसोबत कधीही मैत्री करू नका, त्याला जर तुमचा राग आला तर तो तुमच्यावर देखील हल्ला करू शकतो.

शस्त्र असलेली व्यक्ती – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीच्या हाती शस्त्र आहे, अशा व्यक्तीच्या जवळ जाऊ नका, त्याच्यापासून योग्य तेवढं अतंर ठेवा

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल