AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti| आयुष्यात 3 गोष्टींपासून दोन हात लांबच राहा, जवळ गेलात तर करावा लागेल संकटांचा सामना

प्रत्येकाला सुखी आयुष्याची इच्छा असते. पण सुख आणि दु:ख हे दोन्ही जीवनातील महत्त्वाच्या बाजू आहेत. प्रत्येक व्यक्तीला वेळोवेळी या दोन्हींचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा आपले काही चुकीचे निर्णय आपल्याला दुःखात घेऊन जातात.

Chanakya Niti| आयुष्यात 3 गोष्टींपासून दोन हात लांबच राहा, जवळ गेलात तर करावा लागेल संकटांचा सामना
chanakya-niti
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 7:44 AM
Share

मुंबई : प्रत्येकाला सुखी आयुष्याची इच्छा असते. पण सुख आणि दु:ख हे दोन्ही जीवनातील महत्त्वाच्या बाजू आहेत. प्रत्येक व्यक्तीला वेळोवेळी या दोन्हींचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा आपले काही चुकीचे निर्णय आपल्याला दुःखात घेऊन जातात. त्यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आचार्यांची चाणक्य नीतीमधील काही गोष्टी लक्षात घ्यायाला हव्या.

चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी सुखी जीवनाचे रहस्य सांगितले आहे आणि अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या लोकांच्या दुःखाचे कारण बनू शकतात. आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र ग्रंथात तीन गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात खुश राहण्यासाठी आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या शक्तिशाली व्यक्ती, अग्नी आणि स्त्री या तिन गोष्टींपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. आचार्याच्या मते या तिन गोष्टींपासून फार अंतर ठेवणे ही चांगले नाही असे झाल्यास, आपण केवळ तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता.

– जर एखदी व्यक्ती अत्यंत सामर्थ्यवान असेल आणि ती तुमच्या सानिध्यात असेल तर . काही वेळा त्याला शक्तिशाली व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागते. परंतु जर त्याने त्यांच्यापासून खूप अंतर ठेवले तर तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळू शकणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर आणि जवळीक या दोन्ही गोष्टी वाईट असतात.

– अग्नीने आचार्य चाणक्य सांगतात, माणसाने अग्नीचा शोध लावला पण या अग्नी पासून दोन हात लांब राहणे केव्हाही चांगले.

– आचार्य चाणक्य स्त्रीबद्दल म्हणतात समाजात स्त्रीची भूमिका पुरुषाइतकीच आहे. पण त्यांच्या खूप जवळ जाऊन तुम्ही चुकीच्या मार्गावर जाऊ शकता किंवा मत्सराचा बळी होऊ शकता. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच स्त्रीपासून फारसे अंतर किंवा जवळीक चांगली नाही

संबंधित बातम्या :

Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित सर्व महत्त्वाचे वास्तु नियम

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.