AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : यशस्वी लोकांकडे असतात या पाच सवयी; चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत तसेच अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये यशस्वी लोकांच्या पाच सवयी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीमध्ये या सवयी असतात त्यांचा जगात कोणीच पराभव करू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti : यशस्वी लोकांकडे असतात या पाच सवयी; चाणक्य काय म्हणतात?
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 20, 2026 | 7:41 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात यश मिळवणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. कोणत्याच व्यक्तीला असं सहज यश मिळत नाही. कोणत्याही कामात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हा त्याची किंमत मोजावी लागते, त्याग करावा लागतो. परिश्रमामध्ये सातत्य ठेवावं लागतं, तर आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की यशस्वी होण्यासाठी केवळ कष्टच महत्त्वाचे नसतात. तर दिशा देखील महत्त्वाची असते, जर तुम्ही चुकीच्या दिशेनं प्रयत्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही. जो माणूस आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो, त्या प्रत्येक माणसांकडे असे पाच गुण असतात, ज्याच्या बळावरच तो हे यश संपादन करतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिस्त – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्त नावाची गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेच आहे. जर तुमच्या कामामध्ये शिस्त नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. मात्र जर तुमच्या कामात शिस्त असेल तर या जगातील कोणताही व्यक्ती तुम्हाला तुमच्या यशापासून थांबवू शकणार नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आत्मविश्वास – चाणक्य म्हणतात जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही या जगात कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतात, त्यामुळे तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं असतं.

निश्चय – चाणक्य म्हणतात माणसाकडे निश्चय पाहिजे, जर तुम्ही ठरवलं मला एखादी गोष्ट मिळवायची आहे, मग ती मिळेपर्यंत कधीही मागे हटू नका, असा सल्ला चाणक्य देतात.

शांत स्वभाव – चाणक्य म्हणतात जे लोक रागीट असतात ते हाताने आपलं वाटोळं करून घेतात, त्यामुळे माणसाने आपला स्वभाव नेहमी शांत ठेवला पाहिजे.

ज्ञान मिळवण्याची इच्छा – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती सतत काही न काही नवीन शिकण्याच्या भूमिकेमध्ये असतो, तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन