AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ ठिकाणी गप्प बसणे असतो मूर्खपणा? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

चाणक्य यांच्या नियमाचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तीला यश, आनंद आणि सन्मान प्राप्त होतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांद्वारे सांगितले आहे की, कोणत्या ठिकाणी व्यक्तीने गप्प राहू नये तर आपले मन मोकळेपणाने बोलले पाहिजे, म्हणून आज आम्ही तुम्हाला याच विषयाबद्दल सांगत आहोत.

Chanakya Niti : 'या' ठिकाणी गप्प बसणे असतो मूर्खपणा? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
| Edited By: | Updated on: Nov 16, 2024 | 10:44 AM
Share

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतातील महान ज्ञानी आणि विद्वानांपैकी एक मानले गेले आहेत, त्यांची धोरणे जगभर प्रसिद्ध आहेत, ज्याला चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते, आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूवर आपली धोरणे सांगितली आहेत.

चाणक्य यांच्या नियमाचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तीला यश, आनंद आणि सन्मान प्राप्त होतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांद्वारे सांगितले आहे की, कोणत्या ठिकाणी व्यक्तीने गप्प राहू नये तर आपले मन मोकळेपणाने बोलले पाहिजे, म्हणून आज आम्ही तुम्हाला याच विषयाबद्दल सांगत आहोत.

जिथे अन्याय होत असेल..

चाणक्य नीतीनुसार जिथे अन्याय होत आहे, तिथे कधीही गप्प बसू नये, तर मनमोकळेपणाने आपले मन बोलले पाहिजे. येथे मौन बाळगणे आपल्या तत्त्वांशी तडजोड करेल.

कोणी तुमचे हक्क हिरावून घेत असेल तेव्हा…

जेव्हा कोणी तुमचे हक्क हिरावून घेत असेल तेव्हा तुम्ही तिथे कधीही गप्प बसू नये, पण आपल्या मनातील गोष्ट सांगा, इथे गप्प बसणे हा तुमचा मूर्खपणा म्हणावा लागेल.

जेव्हा धर्म आणि अधर्माचा प्रश्न येतो तेव्हा…

चाणक्य नीतीनुसार जेव्हा धर्म आणि अधर्माचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही गप्प बसू नये, तर धर्माच्या बाजूने बोलले पाहिजे कारण जेव्हा तुम्ही धर्माचे रक्षण कराल तेव्हा धर्म नक्कीच तुमचे रक्षण करेल.

प्रियजनांच्या शब्दांबद्दल बोलले असेल तर…

चाणक्य नीतीनुसार, जेव्हा आपल्या प्रियजनांच्या शब्दांबद्दल बोलले जात असेल तेव्हा गप्प राहू नये तर स्वतःसाठी नक्कीच बोलले पाहिजे. नातेसंबंधांच्या बाबतीत गप्प बसू नये, पण आपल्या नात्यांसाठी बोलणं गरजेचं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते सत्याचे समर्थन करण्यात कधीही संकोच करू नका. सत्याच्या बाजूने बोलणे ही केवळ तुमची जबाबदारी नाही तर समाजाला योग्य दिशेने नेण्याचा एक भाग आहे.

चाणक्य यांच्या नुसार जीवनात ध्येय सध्या करण्यासाठी संघर्ष आणि चिकाटी आवश्यक आहे. शांत राहून संधी गमवण्यापेक्षा बोलणे आणि पूर्ण ताकदीने आपल्या स्वप्नांसाठी काम करणे चांगलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

Follow Us
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.