AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2022: आजपासून चातुर्मासाला प्रारंभ; चातुर्मासातल्या या उपायांनी लाभेल आर्थिक स्थैर्य

आजपासून चातुर्मासाला (Chaturmas 2022) प्रारंभ होत आहे.  धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मास हा असा काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योनिद्रेत (Bhagwan Vishnu Yognidra) जातात आणि सृष्टीचे कार्य भगवान शिवावर सोपवतात. या 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्याच वेळी, अशी काही कामे आहेत ज्यावर भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. […]

Chaturmas 2022: आजपासून चातुर्मासाला प्रारंभ; चातुर्मासातल्या या उपायांनी लाभेल आर्थिक स्थैर्य
| Updated on: Jul 10, 2022 | 11:48 AM
Share

आजपासून चातुर्मासाला (Chaturmas 2022) प्रारंभ होत आहे.  धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मास हा असा काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योनिद्रेत (Bhagwan Vishnu Yognidra) जातात आणि सृष्टीचे कार्य भगवान शिवावर सोपवतात. या 4 महिन्यांच्या कालावधीत अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्याच वेळी, अशी काही कामे आहेत ज्यावर भगवान विष्णू तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. यावेळी चातुर्मास 10 जुलै ते 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. जाणून घ्या या काळात कोणती कामे शुभ मानली जातात.

चातुर्मासाविषयी अशी श्रद्धा आहे की, या काळात आपल्या देवतांचे अधिकाधिक मंत्र जपले पाहिजेत. यामुळे जीवनात सुख-शांती येण्याची शक्यता असते. या काळात शक्य तितके धार्मिक ग्रंथ वाचावे व धार्मिक कार्य करावे.

या काळात आपण जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  गरजू लोकांना शक्य तितकी मदत करा. चप्पल, छत्री, कपडे इत्यादी अन्नपदार्थांसह गरजूंना दान करा.

असे मानले जाते की, जो व्यक्ती चातुर्मासात गायींची काळजी घेतो आणि अन्नपदार्थ दान करतो. त्याच्यावर देवी-देवतांची विशेष कृपा सदैव राहते. या 4 महिन्यांत अन्न आणि गाईचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जाची समस्याही दूर होते.

या चार महिन्यात सूर्यदेव, भगवान विष्णू, भगवान शिव, भगवान गणेश आणि देवी पार्वतीच्या उपासनेचे विशेष महत्त्व मानले जाते.

चातुर्मासात हरभरा आणि गुळाचे दान केल्यास नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी मंदिरात कापूर दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबात सुख-शांती राहते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.