AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसाच्या या काळात बोललेली प्रत्त्येक गोष्ट होते खरी, देवी सरस्वतीचा असतो आशीर्वाद

शास्त्रामध्ये दिवसाचे भाग शुभ आणि अशुभ या वर्गात विभागले गेले आहेत. हिंदू धर्मात पहाटे 3 नंतरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ही वेळ नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते.

दिवसाच्या या काळात बोललेली प्रत्त्येक गोष्ट होते खरी, देवी सरस्वतीचा असतो आशीर्वाद
Social MediaImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 13, 2023 | 5:08 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती (Mata Saraswati) या तीन प्रमुख देवी म्हणून पूजल्या जातात. या तीन देवींमध्ये, माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आणि माता सरस्वती ही विद्येची देवी म्हणून ओळखली जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात संपत्तीची कमतरता नसते आणि माता सरस्वती ज्या कृपणे ती तुमच्या वाणीवर राज्य करते. एखाद्याच्या जिभेवर सरस्वती आहे असे आपण बऱ्याचदा म्हणतो. माता सरस्वती जीभेवर विराजमान असते म्हणजे त्यावेळी जे बोलल्या जाते  ते अगदी खरे ठरे सिद्ध होते. म्हणूनच माणसाने नेहमी चांगले आणि खरे बोलले पाहिजे. कारण माता सरस्वती कधी तुमच्या वाणीवर विराजमान असेल कोणास ठाऊक?

धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की दिवसाच्या 24 तासात एकदा माता सरस्वती नक्कीच तुमच्या वाणीवर विराजमान असते. धार्मिक मान्यतेनुसार अशा वेळी माता सरस्वती वाणीवर विराजमान होते, तेव्हा तिचा प्रत्येक शब्द खरा ठरतो. दुसरीकडे, तुम्ही अनेकदा लोकांकडून ऐकले असेल की एखादी व्यक्ती काळ्या जिभेची आहे. अशा व्यक्तीच्या बहुतेक गोष्टी खऱ्या ठरतात.

माता सरस्वती कधी असते वणीवर विराजमान

शास्त्रामध्ये दिवसाचे भाग शुभ आणि अशुभ या वर्गात विभागले गेले आहेत. हिंदू धर्मात पहाटे 3 नंतरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ही वेळ नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते. सर्वात शुभ वेळ पहाटे 3.10 ते पहाटे 3.15 पर्यंत आहे. अशा वेळी मधल्या काळात एखादी चांगली गोष्ट मनात बोलली किंवा मनात आणली तर ती नक्कीच पूर्ण होते. याशिवाय माँ सरस्वतीच्या जिभेवर बसण्याची उत्तम वेळ पहाटे 3.20 ते 3.40 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत या काळात जे काही बोलले जाते ते नक्कीच खरे असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?