AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran : अत्यंत प्रभावी आहेत गरूड पुराणातले हे दोन उपाय, आर्थिक समस्या होतात दूर

आप्तजणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण 13 दिवस घरात गरुड पुराणाचे पठण केले जात असल्याने लोकं त्याचे पठण करण्यास संकोच करतात. असे असले तरी, आपण सामान्यतः घरी त्याचे वाचन करू शकता.

Garud Puran : अत्यंत प्रभावी आहेत गरूड पुराणातले हे दोन उपाय, आर्थिक समस्या होतात दूर
गरूड पूराणImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 23, 2023 | 4:29 PM
Share

 मुंबई :  हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक मानले जाणारे गरुड पुराण (Garud Puran Upay), यशस्वी आणि आनंदी जीवनाचे गहन रहस्य सांगते. त्याचे पठण केल्याने माणसाला अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त होते, ज्यामुळे तो आपले जीवन अतिशय साधेपणाने जगू शकतो. परंतु   आप्तजणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण 13 दिवस घरात गरुड पुराणाचे पठण केले जात असल्याने लोकं त्याचे पठण करण्यास संकोच करतात. असे असले तरी, आपण सामान्यतः घरी त्याचे वाचन करू शकता.  गरुड पुराणात जे काही सांगितले आहे ते भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांच्यातील धर्म-कर्माबद्दलचे संभाषण आहे. म्हणूनच गरुड पुराण केवळ जन्म, मृत्यू, नरक आणि स्वर्ग याबद्दलच बोलत नाही तर ज्ञान, विज्ञान, नीतिशास्त्र, नियम आणि यशस्वी आनंदी जीवनाबद्दल देखील आहे.

काय सांगीतले आहे गरूड पुराणात?

  1.  पती पत्नीच्या नात्यात विश्वासाचा अभाव आल्यास कुटुंब तुटतं. त्यामुळं विश्वासाला तडा जाईल, असं कोणतंही काम करु नका, परिस्थितीअनुरुप निर्णय घ्या, असं गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे.
  2.  प्रयत्न करुनही एखादं काम न झाल्यास त्यामुळं प्रचंड त्रास होतो. अशा वेळी तुमचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. चूक कुठे घडली, त्याचं कारण शोधा. नव्यानं प्रयत्न करा, नकारात्मकतेचा तुमच्या जीवनात थारा देऊ नका.
  3. गरुड पुराणानुसार, जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांशी झगडत असाल आणि गरिबी दूर करू इच्छित असाल, तर त्यासाठी ग्रंथात मंत्र सांगण्यात आला आहे. ज्याचा जप केल्याने आर्थिक संकट दूर होऊन व्यक्तीचे जीवन धन-धान्याने भरून जाते. मंत्र खालीलप्रमाणे आहे- ‘ओम जुनं स:’ या मंत्राचा जप करण्यासोबतच श्री विष्णु सहस्त्रनामचा पाठही करावा. सतत 6 महिने हा पठण केल्याने व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांपासून कायमची मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.