AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुम्हालाही असतील या 5 सवई तर वेळीच व्हा सावध; कुबेरालाही बनवतात रंक

धन -सपत्ती प्रत्येकवेळी एकाच व्यक्तीजवळ राहाते असं काही नाही, तुमच्या सवई आणि ग्रहांची दशा यामुळे तुमच्याकडे असलेल्या संपत्तीची स्थिती बदलत राहाते.

जर तुम्हालाही असतील या 5 सवई तर वेळीच व्हा सावध; कुबेरालाही बनवतात रंक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2025 | 7:15 PM
Share

धन -सपत्ती प्रत्येकवेळी एकाच व्यक्तीजवळ राहाते असं काही नाही, तुमच्या सवई आणि ग्रहांची दशा यामुळे तुमच्याकडे असलेल्या संपत्तीची स्थिती बदलत राहाते. जर तुम्हाला काही वाईट सवई असतील आणि तुमची ग्रहदशा देखील खराब असेल तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. मात्र जर तुमच्या सवई चांगल्या असतील आणि तुमची ग्रहस्थिती देखील मजबूत असेल तर तुमची भरभराट होईल.

मात्र काहीजण त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा काही चुका करतात त्याचा मोठा फटका त्यांना बसतो. अशा सवईमुळे माता लक्ष्मी नाराज होते.मोठ्याप्रमाणात धनहानी होते, घरात गरिबी येते. आजारपण आणि इतर देखील काही समस्या निर्माण होतात. तुम्हाला जर या सवई माहिती असतील तर तुम्ही त्यामध्ये सुधारणा करू शकता. घरातील समस्या आपोआप कमी होऊन पुन्हा एकदा तुमच्या घराची भरभराट होईल, तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. जाणून घेऊयात या सवईंबद्दल

अनेकजण अंघोळीच्या वेळी आपला एक पाय दुसऱ्या पायावर घासण्याची चूक करतात, यामुळे तुमच्या जन्म कुंडलीमध्ये असलेला शनि नाराज होतो. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.घरात गरीबी येते.

जे लोक जोराने बोलतात जे लोक मोठ्यानं बोलतात, बोलताना चिडचिड करतात त्यांचा राहू खराब असतो. राहु खराब असल्यास आयुष्यात अचानक अनेक अडचणी येतात. अपघात देखील घडू शकतो. अचानक मोठ्याप्रमाणात धन हानी होते.

काहीही न करता दुसऱ्याची निंदा करणे – जर तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच सावध व्हा, या सवयीमुळे इतरांवर तुमचा वाईट प्रभाव पडतो. तसेच प्रगतीला खिळ बसते. शरीराच्या काही भागांमध्ये वेदना जाणवतात.

जेवल्यानंतर तुम्ही जर त्याच ताटामध्ये हात धूत असाल तर ही सवय आजच बदला, कारण असं केल्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होते. यामुळे मोठ्या प्रमाणात संपत्तीचं नुकसान होतं.

चालताना तुम्ही जर तुमच्या पायाचा जास्त आवाज करत असाल तर ते देखील शुभ लक्षण मानलं जातं. यामुळे माता लक्ष्मी नारज होते. घरात गरीबी येते, त्यामुळे तुम्ही तुमची ही सवय आजच बदला.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.