Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silver | निरोगी आयुष्या हवाय? मग चांदीचा उपयोग करा, आयुष्यची ‘चांदीच चांदी’ होईल

चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. चला जाणून घेऊया की आयुष्यात चांदीचा वापर केला जातो . त्याचे महत्त्व काय आणि यामुळे नशीब कसे बदलू शकते.

Silver | निरोगी आयुष्या हवाय? मग चांदीचा उपयोग करा, आयुष्यची 'चांदीच चांदी' होईल
silver
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:01 PM

मुंबई : धार्मिक श्रद्धेनुसार अनेक धातू (Metal)आणि रत्ने धारण करणे किंवा वापरणे शुभ मानले जाते. लोक सहसा एखाद्या विशिष्ट धातूशी संबंधित वस्तू घालतात आणि वापरतात, त्यापैकी एक उत्तम धातू म्हणजे चांदी आहे. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार, चांदीची (Silver)उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यांतून झाली आहे अशी मान्यता आहे. चांदीचा संबंध शुक्र, धनाचा कारक आणि चंद्र, मनाचा कारक आहे असे म्हटले जाते. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. चला जाणून घेऊया की आयुष्यात चांदीचा वापर केला जातो . त्याचे महत्त्व काय आणि यामुळे नशीब कसे बदलू शकते-

धन लाभासाठी चांदी विशेष आहे ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की चांदी मनाला बळ देते तसेच मन तीक्ष्ण करते. जीवनात चंद्राचा अशुभ प्रभाव पडत असेल तर चांदी धारण करणे फलदायी असते.

पैसे कमविण्यासाठी चांदीचा वापर ज्योतिष शास्त्रानुसार सर्वात लहान बोटात चांदीची अंगठी घातल्यास ते खूप चांगले असते. यामुळे चंद्राचा शुभ प्रभाव जीवनावर पडतो आणि समस्या सोडवून धनप्राप्ती होते.

शरीर निरोगी बनवते आम्ही तुम्हाला सांगतो की शुद्ध चांदी शरीराला निरोगी बनवण्यासाठी देखील प्रभावी आहे. चांदीचे ब्रेसलेट घातल्यास कफ, पित्त व वात तसेच थायरॉईड इत्यादी विकार नियंत्रणात राहून शरीर रोगांपासून दूर राहते.

अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी असतो शुद्ध चांदीची साखळी गंगेच्या पाण्याने शुद्ध करून गळ्यात घातल्यास वाणीत मधुरता येते आणि कोपलेल्या ग्रहांना शांतता मिळते. याशिवाय मन एकाग्र राहते.

चांदीच्या वापरात काळजी घ्या जर चांदी शुद्ध असेल तर ते अधिक फलदायी असते. त्याचा योग्य वापर केला नाही तर त्याचा जीवनावरही वाईट परिणाम होतो. वृश्चिक, मीन आणि कर्क राशीच्या लोकांसाठी चांदी धारण करणे शुभ असते. असे मानले जाते की चांदी सिंह, धनु आणि मेष राशीसाठी अनुकूल नाही.

या राशींनी परिधान करा चांदी कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर चांदी धारण केल्याने चंद्राला शक्ती मिळते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की ज्यांचे मन अस्वस्थ आहे त्यांनी चांदीचे कपडे घालावे कारण चांदी धारण केल्याने मनाला शांती मिळते. चांदी एक चमकदार धातू आहे, म्हणून ते शुक्राला देखील प्रिय आहे. चांदी धारण केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर, मीन राशीच्या व्यक्तींनी चांदी धारण करावी त्यामुळे त्यांना खूप फायदा होईल.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Vastu Tips for Plants | घरात ही चमत्कारी झाडे लावा, देवी लक्ष्मी कायम प्रसन्न राहील

Chanakya Niti | तुमच्या 5 सवयी तुम्हाला करु शकतात कंगाल!, आताच सावध व्हा

Republic Day 2022 | आस्था, प्रेम, आणि देशभक्ती, प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या रंगात सजले महाराष्ट्रातील मंदिरांचे गाभारे

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.